Posts

Showing posts with the label हिंदू

धर्म, गणपती, हिंदू, मुस्लिम...compilation of thoughts about religions.

Image
* धर्मासंबंधी चार वेगवेगळ्या विचारांचे स्फूटलेखन -  * एकाच पोस्टमध्ये देत आहे. ■ 1 सलीम खान आणि गणपती :  सलीम खान यांनी असे सांगितले की; " त्यांची पत्नी महाराष्ट्रीयन असल्याने घरी गणपती बसविण्यास सुरुवात झाली. पुढे मी पत्रकारांना घरच्या उत्सवाचे चित्रीकरण करण्यास परवानगी दिली. याचे कारण म्हणजे मला हेच दाखवून द्यायचे होते की; प्रत्येक मुसलमान हा मूर्तीभंजक, जिहादी, आतंकवादी वा दुसऱ्याच्या धर्माची विटंबना करणारा नसतो. " ● यावर प्रतिपक्षाचे म्हणणे असे की; ' पण आम्ही सरसकट विश्वास ठेवू शकत नाही. ' ● हिंदूंनी समजून घेण्याची गोष्ट अशी की; सलीम, प. सुलताना अशी यादी काढत गेले तर पुष्कळ होते.  मुस्लिमांनी समजून घेण्याची गोष्ट अशी की; त्यांनी पुढे येऊन अशा काही गोष्टी करायला हव्यात की; ज्यामुळे विश्वास व सौहार्द निर्माण होईल. ■ 2 हिंदू आणि गणपती: अशी अनेक उदाहरणे दिसतात की; खूप देव देव करणारे हिंदू देखील नीट वागत नाहीत. ● त्याबद्दल माझे निरीक्षण असे आहे की; केवळ देव देव करून किंवा वाचन करून धर्म अंगात मुरत नाही. त्यासाठी स्वतःच स्वतःवर काम करावे लागते. आणि तसे काम केले तरी त्य...

स्त्री सौंदर्य आणि सनातन धर्म.

Image
■ रश्मिका मंदाना हिचा एक अतिशय सुंदर व सोज्वळ फोटो मी मित्रांच्या ग्रुप वर पोस्ट केला होता. त्यावर एका मित्राने असे म्हटले की, " प्रसाद भटा तू वेदांचे महत्व सांगतोस आणि असे फोटो कसे बरे टाकतोस? " ☆ त्यामुळे मला रागवण्याचे काहीच कारण नाही. उलट असे इतरांच्या मनात आले असू शकते. म्हणूनच एक विचारसरणी अधिक स्पष्ट करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. आणि काही मुद्दे मांडतोय. 🫳 ■ वेद हे प्रत्येक सनातनी व्यक्तीला 4 आश्रमांप्रमाणे कर्म करण्यास सांगतात. चार आश्रम असे आहेत - ब्रह्मचर्य गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. गृहस्थ जीवनात उत्तम धनप्राप्त्ती , शृंगार, प्रजोत्पादन आदि कर्तव्ये दिलेली आहेत. ☆ वेद हे 4 पुरुषार्थ परिपूर्ण करण्यास सांगतात. ते असे - धर्म, अर्थ, काम व मोक्ष . ..धर्म व मोक्ष यांच्या 2 तीरां मध्ये अर्थ व काम योग्य रीत्या वाहिले की मग त्यास प्रत्यवाय नाही असेही सांगितले आहे. [ आयुर्वेद हा आहे; त्या 4 हि पुरुषार्थाचे मूळ म्हणजे आरोग्य सांभाळणारा उपवेद. ] ● आपल्याकडे मंदिरामध्ये अत्यंत सुंदर स्त्रियांची उत्तम शिल्पे आहेत. खजुराहो येथील मंदिरातील ' का...

धर्मसत्ता इतिहास व आजच्या जगाची खरी गरज.

Image
■ Vikings of European countries च्या इतिहासा संबंधीत सिरीयल्स पाहताना असे वाटले की खरा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून ए आय ला विचारले त्यातून अशी माहिती मिळाली - ● AI on christianization of Europe - " युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माची पहिली पावले पहिल्या शतकाच्या मध्यात पडली. प्रामुख्याने प्रेषित पॉलच्या मिशनरी प्रवासातून, ज्याने येशूच्या शिकवणी रोमन साम्राज्याच्या भूप्रदेशात आणल्या. युरोप १४०० वर्षांच्या धर्मांतर प्रक्रियेतून गेला. जुने धर्म संपून फक्त ख्रिश्चनीटी तेथे राहिली. ती प्रक्रिया सुरुवातीला मिशनरी पद्धतीची, शांततेची तर नंतर मात्र संघर्ष, भूलथापा व सत्तेचा बळाचा अनिर्बंध वापर करून देखील धर्मांतरे झाली. अखेर १५ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत यूरोप पूर्ण क्रिश्चियन झाला. त्यानंतर आज पृथ्वीवर कोणताही पेगन धर्म अस्तित्वात नाही. "  ● असेच काहीसे आपल्या इथे घडत आहे म्हणून भारतातील इस्लामीकरणाचा इतिहास विचारला.  AI - " इस्लामी धर्माची भारतातील सुरुवात ७१२ मध्ये व्यापारी समुदायांनी शांततेत केली होती. तर नंतरच्या शतकांमध्ये १० व्या-११ व्या शतकात गझनवी छाप्यांप...

सुनिता विल्यम्स यांना अवकाश प्रवासात मिळालेले जीवन ज्ञान

Image
सुनिता विल्यम्स यांना अवकाश प्रवासात मिळालेले जीवन ज्ञान 'अवकाशातून मानवी हेवेदावे क्षुद्र वाटतात. अंतराळ प्रवासाने माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जेव्हा तुम्ही अवकाशातून पृथ्वीकडे 'एक ग्रह' म्हणून पाहता, तेव्हा मानवी हेवेदावे किंवा मतभेद किती क्षुद्र आहेत, याची जाणीव होते,' अशी भावना अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी व्यक्त केली. 'जेव्हा तुम्ही अंतराळात पोहोचता, तेव्हा प्रत्येकजण हेच करतो, आपण सगळे आपले घर शोधू लागतो. माझे वडील भारतातील आहेत, तर माझी आई स्लोव्हेनियाची आहे. त्यामुळे साहजिकच मी ही दोन्ही ठिकाणे शोधत असते, ज्यांना मी घर म्हणू शकते आणि हेच तुमचे पहिले उद्दिष्ट असते,' असे त्या म्हणाल्या. मात्र पुढे 'ही सुरुवातीची 'आपले घर शोधण्याची भावना' हळूहळू पृथ्वीच्या एकतेच्या जाणिवेत बदलते,' असेही त्यांनी अधोरेखित केले. 'खरे सांगायचे तर मला असे वाटले की कुठल्याही गोष्टीवर कोणी भांडावेच का? मी लग्न केलेले आहे. मला नवरा आहे. आमच्यात भांडणे होतात. त्यामुळे वाद कसे असतात, हे मला समजते; परंतु प्रत्यक्षात असे का, ...

मानवता आणि हिंदुत्व

Image
● मी पूर्णपणे मानवतावादी आहे हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील दलितांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या बाजूने बोलत आलो आहे; तसेच हिंदू धर्म नष्ट होऊ नये म्हणून हिंदू धर्माच्या बाजूने देखील बोलतो व संघाच्या कामात आहे. ● हिंदू धर्माच्या रक्षणाची आजही गरज आहे. हिंदू धर्माच्या पतनाची जी कारणे आहेत त्यात  १. धर्मात एकी नसणे हे एक महत्वाचे कारण. # पण केवळ त्यामुळेच पराभव झाला असे म्हणता येत नाही. २. क्रूर आक्रमकानी समृद्धी मध्ये उच्च स्तरावर असलेल्या आणि त्यामुळे शांत निवांत असलेल्या हिंदूंची लांडगे तोड केली. येथे सत्ता स्थापन केली. त्या भयातून अनेक जण मुसलमान झाले. आज पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत यात मुस्लिमांची जी प्रचंड संख्या दिसते; त्यामागे मुळात ते जबरदस्तीने धर्मांतरण केले हे आहे.  ३. फंदफितुरी त्यांच्या मदतीला आली. फंद फितुरी करणाऱ्यांच्या मध्ये अनेक मराठा सरदार हि होते. खुद्द छ. शिवाजी महाराजांना देखील त्यांचा नि:पात करण्यात आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागला. ■ त्या आक्रमणाला प्रतिबंध घालण्यासाठी बड फुकन, महाराणा प्रताप व शिवाजी महाराज यांचे अतुलनीय कार्य प्रभावी व यशस्व...

आतंकी हल्ला जातीय तेढ आणि भारत

Image
■ पुलवामा नंतर नुकताच दिल्लीमध्ये मोठा आतंकी हल्ला होऊन दहाच्या वर मानवांची निर्घृण हत्या झाली.  ही गोष्ट खूप संताप जनक आहे आणि त्याचा मी निषेध करीत आहे. ही कृत्य शिकल्या सवरलेल्या भारतातील मुसलमानांकडून झाली यामुळे अधिक संताप येणे स्वाभाविक आहे.  या पार्श्वभूमीवर गेले बरेच दिवस दोन्ही बाजूंनी भयंकर समूह द्वेष व टोकाचे विचार आतून उकळताना दिसत आहेत हे एक मोठे गंभीर गोष्ट ध्यानात येत आहे. म्हणूनच आज आपल्याशी हा संवाद साधत आहे. ● केवळ संताप होऊन व एकमेकांवर नाराजी व्यक्त करून काम होणार नाही. यामागे असणारी मूळ कारणे शोधली व त्यावर उपाय केला तर ते जास्ती परिणामकारक ठरेल असे मला वाटते म्हणून हा लेखन प्रपंच. ● विविध धर्मांची रचना माणसाला अधिक चांगला माणूस बनवण्यासाठी झाली हे खरे असले तरी सर्व धर्म सारखे नाहीत. जशी हाताची पाच बोटे भिन्न तसे वेगवेगळे धर्म ही भिन्न. अत्यंत पुरातन काळापासून अस्तित्वात आलेले हे धर्म असल्याने त्यांच्यात काही गुण व काही दोषही आहेत. धर्मचिकित्सा करून गुण वाढवायचे व दोष कमी करायचे हे आता आपणा सर्वांच्या हाती आहे. ● इस्लाम हा एक धर्म आहे आणि त्यात काही चांगल्य...

जाती द्वेष नको. क्षत्रियांबद्दल आम्हाला अभिमान आहे.

Image
■ आपण जाती बद्दल कधीच बोलत नव्हतो. इतके वेगवेगळ्या जाती चे मित्र झाले पण कधी कोणाला जात विचारली सुद्धा नाही.  पण गेल्या काही काळात काही विशिष्ट कारणाने जातीचे उल्लेख करावे लागले. आधी मानवते चा भाग म्हणून दलितांची बाजू घेतली आणि नंतर अशी परिस्थिती आली की ब्राह्मणांची पण बाजू घ्यावी लागली.  त्यामुळे मला थोडंसं असं वाटायला लागले की आपण फक्त मराठा यांच्या बाजूने फारसं बोललो नाहीये.  ■ खरं म्हणजे मराठा, क्षत्रिय हा समाजाचा रक्षणकर्ता. त्यातीलही मुकुटमणी आमचा लाडका शिवाजी राजा हा हिंदूंचा त्राता.. असे अनेक मुद्दे पूर्वी मांडलेले होते. पण हल्ली या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणात त्यांच्या बाजूने फारसं बोललं गेलं नव्हतं... ....पण आज नेमकं असं घडलं - दोन मित्रांची चर्चा चालू असताना एकाने मराठ्यांबद्दल अनुदार उद्गार काढले. ते कुणालाच रुचणारे नव्हते. पण मी मात्र त्याची चांगलीच खरडपट्टी काढली.  या लेखनामागे २ हेतु असे आहेत - १ ● आपण मराठा विरोधी नाही. आपल्याला देश रक्षण करणाऱ्या क्षत्रियांचा अभिमान आहे. २ ● जातीनुसार आता बर्याच व्यक्ती ती जुनी जातीनिहाय काम...

हिंदुत्व आणि माणुसकी

Image
■ माझ्यासाठी सध्याचा हिंदुत्वाचा विषय आहे तो मानवता, माणसाची प्रगती, माणसाची माणूस म्हणून प्रगती या साऱ्या गोष्टीं चा एक भाग आहे.  ● आज मानवतेला काही गोष्टी गंभीर अडथळा आणत आहेत. त्यापैकी काही आहेत... जसे की ' Islamization of the world / जिहाद / गझवा ए हिंद ' . . . .. यांच्यामुळे हिंदू धर्माला धक्का लागू शकतो की जो मानवतेला देखील मोठा धक्काच आहे.  ● म्हणून इथला हिंदुत्वाचा लढा लढणे fair enough यथायोग्य आहे.  ■ पण म्हणून त्यांनी दुसरे टोक गाठले तर ते चालणार नाही. ● एक उदाहरण बघूया : दलित विषयक जी काही वर्तणूक सवर्णांकडून झाली ती पण मानवतेला धक्काच होती व आजही काही प्रमाणात होत आहे. त्यालाही मानवतेला धक्का म्हणून आपला विरोध होता व आहे. ● पण आज काही दलित दुसऱ्या टोकाला जात आहेत. ते हिंदू धर्माला शिव्या देतात. Like blasphemy only ! _ तर अशा दलितांच्याही विरुद्ध बोलावे लागते.  ● तसेच हिंदू धर्म सुस्थापित ठेवण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते बरोबर आहेत. परंतु जर ह्या विशिष्ट उल्लेखित दलितांप्रमाणे हिंदू ही दुसऱ्या टोकाला गेले तर त्यालाही आपला विरोधच असेल. काही अंशी काहीजण तसे ...

जे कृष्णामूर्ती यांचा व्यावहारिक सल्ला j krusnamurti preaches

Image
जिद्दू यांनी खूप व्यावहारिक आणि छान मार्ग सांगितला. उपनिषदां मध्ये देखील असाच छान आणि व्यावहारिक मार्ग दिला आहे.  आपल्याला वाटतं हिंदुत्वज्ञान अध्यात्मिकता हे सगळे एकांगी आहे; पण तसे नाहीये. म्हणून हे वाचा. आधुनिक संत जे. कृष्णमूर्तीजी हे अधिक व्यावहारिक ऋषी होते. ते म्हणतात की अन्न, पैसा आणि सेक्सची गरज या नैसर्गिक इच्छा समस्या नाहीत. त्या जीवनाचा भाग आहेत; परंतु या गोष्टींची अतिरेक किंवा लोभ किंवा वासना ही समस्या आहे. ती तुमच्यासाठी आणि समाजासाठी दुःख निर्माण करते. या अतिरेकी लोभामुळे आजचा समाज अशांत आहे. म्हणून आपण योगाचा मार्ग अवलंबूया आणि सर्वांना आनंद देण्याच्या अंतिम ध्येयासाठी स्वतःला आणि आपल्या समाजाला शुद्ध करूया. जय गुरुदेव. A modern saint J krushnamurti ji was more practical sage. He says natural urges viz. need of food, money and sex are not a problem. They are part of life; but too much want or greed or lust of these things is the problem. It creates unhappiness to you and also the society. Today's society is on unrest due to these excessive greed. So let us follow th...

कैसे मिलेगा अंतिम सुख यह बता रहे है उपनिषद

Image
https://youtu.be/nbEtMYzRG_E?si=PLO3AwnUh06nBmw9     उपनिषद में 🕉️कार का महत्व बहुत है; इसलिये इस व्हिडिओ के अंतिम भाग में मैं आपके साथ कुछ ओंकार साधना कर रहा हुं ।  *धन संपत्ती कामवासना से बढकर ' ज्ञान ' है - जो अंतिम, ड्युरेबल व सर्वोच्च सुख देगा ।*  धनसंपत्ती इ. से भी सुख मिलता है; लेकिन वो जादा ड्युरेबल नही होता । इसीलिए दोनो का भी अनुसंधान करना चाहिए । कृपया Like, share, comment & subscribe करना ना भूलें । 🙏

तिघांचा आशिर्वाद.

Image
माझ्या क्लिनिकच्या वेटिंग रूम मध्ये कायम वास्तव्य असलेले तीन.... माऊलीच्या अलीकडे पलीकडे काहीही ज्ञान नाही.... तुकोबाच्या भक्ती ला जगात तोड नाही.... आणि सर्व धर्मांचे मूळ स्थान म्हणजे फक्त माणुसकी... ✴️ माणुसकी सर्व धर्मांच्या वर आहे. मानवतेमुळेच धर्म निर्माण झाले. कसे ते पहा: ■ सुरुवातीच्या काळात आपण प्राण्यांसारखे जगत होतो. मग आपल्या मेंदू, भावना आणि विचारांमुळे आपण वाढू लागलो. आपण चांगले मानव व्हावे अशी आमची इच्छा होती. दुसरा कोणताही प्राणी एक चांगला कुत्रा किंवा चांगली चिमणी होण्याचा विचार करत नाही! याउलट स्वार्थी हेतूंमुळे कधी कधी आपण प्राण्यांपेक्षाही वाईट बनतो. या दोन्ही कारणांसाठी देखील मानवतेच्या विचारांची च गरज आहे. ■ वेगवेगळ्या संस्कृतींनी आणि वेगवेगळ्या धर्मांनी लोकांना चांगले मानव बनवण्याचे काम हाती घेतले. यावरून प्रथम काय आहे ते स्पष्टपणे दिसतेच आहे! काही धर्म उत्कृष्ट असू शकतात आणि काही त्या कामामध्ये उत्कृष्ट नसतीलही. पण उद्देश तोच आहे. ■ उलट पक्षी असे ही घडते आहे की धर्मात काही चुकीच्या गोष्टी, प्रथा देखील आहेत. त्या नीट कराव्या लागतील.  मानवता हा असा आधार आहे की ज...

मानव-समाज व विश्व बंधुता

Image
🚩 ' सर्वं खलु इदं ब्रह्म. ' अर्थात : हे सर्व काही परब्रम्ह आहे. ' हे विश्वचि माझे घर ऐसी जयाची मती स्थिर  किंबहुना चराचर आपणची झाला. ' हे एकदा समजले की मग ' मानवतेची महागाथा ' उमजायला वेळ लागत नाही व ' मानवता ' विषयावर ' ततो न विजीगुप्सते ' अर्थात : या विषयाची घृणा देखील वाटत नाही.  प्रश्न राहिला तो असा की जे आक्रमण करतात त्यांच्या बद्दल काय करायचे ? स्वतःला व हिंदु धर्माला कसे टिकवायचे ?  तर त्यावर असे आहे की,  ' विनाशय च दुष्कृतां ' अर्थात : दुष्टांचे निर्दालन करावे. 🕉️ 🙏

How could a one be a global Human ? ग्लोबल माणूस कसा ?

Image
Love Humanity ... How ? मित्र-मैत्रिणींनो मी प्रसाद फाटक. मी फाटक कुलसमिती चा मेम्बर आहे.  मी पक्का पुणेरी आहे. मी ब्राह्मण संघाचा fb पेज चा मेम्बर आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आजीवन सदस्य आहे. उपनिषदांचे तत्त्वज्ञान जगण्याचा प्रयत्न करणारा मी एक पक्का हिंदू आहे. मी भाजपचा नाममात्र का होईना सदस्य देखील आहे. परंतु मी तिथे तिथे सदस्य असल्याने मी मानवतावादी असण्यात काही अडचण आहे अस मात्र बिलकुल नाही.  Explaining how is it reasonable to have it all in one person -   मानव जागरण मंच चा संस्थापक सदस्य आहे. त्यामुळे love all and that's all; is my moto. मी फाटक कुळात आहे म्हणून शिंदे कुळाचा मला द्वेष नाही. ब्राह्मण संघात आहे म्हणून माळी समाजाचा विरोधक नाही. संघात असल्याने अहिंदू लोकांबद्दल मला द्वेष नाही. मी भाजप चा मतदार असलो तरी मला गांधीजींचे ईश्वर अल्लाह तेरा नाम हे भजन आवडते.  बायबल कुराण गीता यांचा अभ्यास केल्यानंतर ' ऑल मायटी / All mighty ' हे एकच तत्व वेगवेगळ्या नावांनी नटले गेले असल्याचे कळते. कम्युनिझम चा उदय का झाला हे देखील मी मॅक्सिम गॉर्की च्या ' आ...

सभी धर्म के सर्व शक्तिमान एक है नाम अलग-अलग ।

Image
🪄 सर्वशक्तिमान एक इकाई है; जिसे अलग-अलग नाम दिया गया है।  ■ देखो कैसे? उनके बारे सभी धर्मों के विचार अब यहां उद्धृत किए जाएंगे। बाइबिल, कुरान, भगवत गीता.  ● विभिन्न धर्मों के ईश्वर एक ही शक्ति हैं या उन्हें सर्वशक्तिमान कहते हैं। आप देख सकते हैं कि वे सर्वशक्तिमान के बारे में क्या कहते हैं। ✝️ ● पवित्र बाइबल - भजन 24 : पृथ्वी और जो कुछ भी अस्तित्व में है वह ईश्वर का है। संसार में रहने वाले सभी लोग ईश्वर के हैं।  🕉 ● उपनिषद - ईशावास्य उपनिषद - श्लोक 1 : यह संसार भगवान ईश का घर है और इसमें रहने वाली हर चीज़ उनकी संपत्ति है।  ● भगवत् गीता - भगवान कृष्ण कहते हैं कि; उन्होंने इस दुनिया की रचना की।  ☪️● पवित्र कुरान फ़ुसलियात 2.29 : वही है जिसने तुम्हारे लिए वह सब कुछ बनाया है जो धरती पर है। फिर उसने स्वयं को स्वर्ग की ओर निर्देशित किया, [उसका अस्तित्व सारी सृष्टि से ऊपर है], और उनसे सात स्वर्ग बनाए, और वह सभी चीजों को जानता है। वह अल्लाह है.  ■ तीन मजबूत धर्मों के सबसे महत्वपूर्ण उपदेश सर्वशक्तिमान के बारे में एक ही बात कहते हैं। वे उसे अलग-अलग नाम देते हैं जै...

उपनिषद ज्ञान भाग ~१८ ईशावास्य उपनिषद का समापन व सार.

Image
● उपनिषद ज्ञान भाग ~ १८  ईशावास्य उपनिषद श्लोक ~ १८  ( अंतिम श्लोक ) अग्ने नय सुपथा राये अस्मान्विश्वानि देव वयुनानि विद्वान्‌ ।  युयोध्यस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम ॥१८॥  ○ हे अग्ने, हे देव; तुम सब प्रकार के कर्मो को जानते हो । तुम हमे उन्नति के लिये ऐसे मार्ग से ले चलो जो सुपथ हो । जो कुटिल पाप-मार्ग है उसे हमसे अन्तरात्मा का युद्ध कराकर पृथक्‌ / अलग करो ।  हम बार-बार तुझे नमस्कार करते हैं । अपने अंतिम सांस गिनने वाले मुनिवर जो बातें करते हैं; उसका इस श्लोक में समापन हो जाता है । अब थोड़े ही देर में जब प्राण चले जाएंगे तो अग्नि से शरीर का भस्म होने वाला है । इसलिए वह अग्नि से ही प्रार्थना करते हैं कि; हे अग्नि देवता - आप मेरे अंदर ऐसा बदलाव कराओ के पाप का कोई विचार ना रहे । यह बात बाकी जीवन के लिए भी लागू है; की अग्नि से प्रार्थना हो के; जला दो मेरे कुकर्मों को, जला दे बुरे विचारों को ... और मुझे ले चलो अच्छे कर्मों के पथ पर । हे अग्नि देव मुझे सद् कर्म के लिए अच्छे विचार और वैसी कृति दे दे और मुझे पाप मार्ग से दूर हटा दे । यह है हमारी प्रा...

उपनिषद ज्ञान भाग ~ १७ क्या छोड़कर जाना है मरने के बाद ?

Image
● उपनिषद ग्यान भाग~ १७   इशावास्य उपनिषद श्लोक ~ १७ : वायुरनिलममृतमथेदं भस्मान्तम् शरीरम्‌ ।  ॐ ऋतो स्मर कृत स्मर ऋतो स्मर कृत स्मर ।॥ १७ ॥  ○ जो प्राण-वायु शरीर में रहता है वह मृत्यु के समय विश्व के अनिल अर्थात्‌ विश्व के प्राण में लीन हो जाता है । यह शरीर नही वह प्राण - वह आत्मा ही अमर है । शरीर तो जबतक भस्म नहीं हो जाता तभी तक है ।  हे कर्म करने वाले जीव;  तुमने आगे जो कर्म करना है उसे स्मरण कर, और कृतः -- जो तू अबतक कर्म कर चुके हो, उसे स्मरण कर ॥१७।। जो पिंड में है; वही ब्रम्हांड में है  means whatever principle is in our body the same is in the world / universe - यह हमारा तत्वज्ञान कहता है । उसके अनुसार जो शरीर में वायू है प्राण है वह महद् आकाश मे या विशाल महाभूतो मे होने वाले अनिल है उसमे विलीन हो जायेगा । शरीर तो बस तब तक है जब तक उसमें प्राण है; बाद में तो उसे भस्म ही हो जाना है । वे देखते हैं कि यह पार्थिव शरीर अग्नी को समर्पित किया जायेगा । मुनिवार देख सकते है की; मेरे प्राण शरीर को छोडके जा रहे है; शरीर को अग्नी के हवाले किया जा रहा है । द...

उपनिषद ज्ञान भाग ~ १६

Image
● उपनिषद ज्ञान भाग ~१६ ईशोपनिषद श्लोक ~१६ पूषन्नेकर्षे यम प्राजापत्य व्यूह रश्मीन्सम्‌ह ।  तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ।१६॥ ○ सूर्य देव के गुणके अनुसार नाम गिना रहे हैं - हे पूषन्‌-- पुष्टि देनेवाले,  एकर्ष --ऋषियों मे एक अनोखे,  यम - नियमन करनेवाले, सूर्य -- प्रचण्ड प्रकाशमान, प्राजापत्य --प्रजाओं के पति - हे सूर्यदेव; आपकी रश्मियों का व्यूह चारों तरफ फैल रहा है । उन्हीं रश्मियों के कारण प्रकृति के नाना रूप प्रकाशमान हो रहै है । मैं यह प्रकाश आपका न समझकर प्रकृति का समझ रहा हूं । और इसीलिए प्रकृति को ही सब-कुछ समझ बैठा हूं  । आप अपनी रश्मियों को समेटिये ताकि मै आपके कल्याणतम तेजोमय रूप के दर्शन कर सकूं । अहा ! आप के, तेज के, प्रकाश के किरण एक जगह  सिमिट जाने से जो आपका कल्याणतम तेजस्वी पुरुष-रूप प्रकट हुआ, वह कितना ज्योतिर्मय है ! मै भी वही हुं-- मै भी ज्योतिमंय पुरुष परमात्मा हूं ।१६॥ तो हमने देखा कि वे साधु पुरुष मृत्यु के शय्या पर हैं और कुछ सोच रहे है । उन्हे जाने से पहले कुछ खाने की इच्छा नहीं हो रही है, कुछ पीने की...

उपनिषद ज्ञान भाग ~ १४ Upanishadas for you.

Image
उपनिषद ज्ञान भाग ~ १४ इशोपनिषद श्लोक १४ - सभूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयं सह ।  विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्याऽमृतमश्नुते ॥ १४  जो संभूति ", अर्थात ‌ “समष्टि-वाद' तथा असंभूति, अर्थात ' व्यक्तिवाद' इन दोनों को एक साथ जानते हैं वे सफल होते हैं । वे असंभूति (अपना भला देखने की दृष्टि) अर्थात्‌ व्यक्तिवाद से मृत्यु के प्रवाह को तो  तैर लेते है और अमृत को संभूति (सबका भला देखने की दृष्टि) अर्थात्‌ समष्टिवाद से चखते हैं ।  [ असंभूति अथवा व्यक्तिवाद (individualism) विनाश-मूलक है इसलिये असंभूति का ही दूसरा नाम  “विनाश" है ]।। १४॥  नरहरि सुनार की एक कथा अब सुनिए । कथानक से  कैसे भेद को दूर करते थे देखीये - अलग-अलग भेदभाव के ऊपर तोड बताई है । उपनिषद के गत 6 श्लोक में आपने देखा है के समन्वय महत्वपूर्ण है।  इसलिए यह है उस वक्त के शैव और वैष्णव के भेद के बारे में सुनिए । एक पंथ के लोग भगवान को केवल एक एक रूप में ही जानते थे । उस वक्त इस कारण से शैव और वैष्णव पंथ में बड़े झगड़े होते थे ।  नरहरि सुनार जी शिव जी को ही मानते थे ।  सुनार होने के कारण उ...

उपनिषद ज्ञान भाग ~ १२ Upanishada endorse Science and Spiritualism.

Image
उपनिषद ज्ञान भाग ~ १२ इशावास्य उपनिषद श्लोक १० और ११ - अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया ।   इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे ।।१०॥  विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह ।   अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ।। ११।।  शब्दार्थ : विद्या से अन्य ही कुछ, ओर अविद्या से अन्य ही कुछ फल होता है । धीर लोगों ने विद्या और अविद्याको जो व्याख्या की है  उससे ऐसा ही सुनते आये हैं ॥१०॥   विद्या तथा अविद्या --इन दोनों को जो एक साथ जानते हैं  वे अविद्या अर्थात्‌ भौतिक-विज्ञान ( science )  से मुत्यु लाने वाले प्रवाहो को तर जाते है और विद्या अर्थात्‌ अध्यात्म-ज्ञान से अमृतः को चखते है ।११।।  भावार्थ : हमने पिछले श्लोक में देखा था के केवल भौतिक या केवल आध्यात्मिक इसमें से एक को पकड़ के रहोगे तो एकांगी हो जाओगे... तो नष्ट हो जाओगे । यह बात क्यों कैसे सच है यह १० और ११ वें श्लोक में मुनीवर बता रहे हैं । कहते हैं कि जो science है मतलब फिजिकल scienses हैं उनका कोई एक फल / benefit होता है । और जो स्पिरिचुअल थॉट्स है उनका एक अलग स...

उपनिषद ज्ञान भाग ~ ११ Upanishada wisdom for our use.

卐 उपनिषद ज्ञान भाग ~ ११   अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते ।  ततो भूय इव ते तसो य उ विद्यायां रताः ॥९॥  शब्दार्थ : जो " अविद्या "अर्थात्‌ भौतिकवाद " ( materialism ) की उपासना करते है वे गहन अन्धकार मे जा पहुंचते हैं, ओर जो “विद्या " अर्थात्‌  अध्यात्मवाद  " ( spiritualism ) मे रत रहने लगते है; और भौतिक-जगत्‌ की परवाह ही नहीं करते वे उससे भी गहरे अन्धकार मे पहुचते हैं   ॥९॥  balance the both! कई लोगों को यह लगता है कि हमारी जो सांस्कृतिक धरोहर है वह केवल भौतिक जीवन का त्याग सिखाने वाली ही है । वैसा था तो नहीं   लेकिन लोगों को वैसा होने का एहसास होता रहा इसका कारण है की बीच वाले समय में भक्ति मार्ग आदि का आग्रह करते हुए कामना वासना और भौतिक जीवन की बाकी सभी इच्छाओ को  बहुत कम आंका गया ।  यह बात लोगों के जीवन में आइ ऐसे तो नहीं; लेकिन सर्व सामान्य लोगों की या सामाजिक भावना ऐसे रही कि केवल भक्ति में रत रहो । केवल सदा सर्वदा देव देव करो । यह हो गया था ।   उसके पहले का एक समय था जब कामशास्त्र के अनुयाई और अध्यात्म ज्ञान ...