Posts

Showing posts with the label देश

मानवता आणि हिंदुत्व

Image
● मी पूर्णपणे मानवतावादी आहे हे सर्वांना माहीत आहे. तरी देखील दलितांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या बाजूने बोलत आलो आहे; तसेच हिंदू धर्म नष्ट होऊ नये म्हणून हिंदू धर्माच्या बाजूने देखील बोलतो व संघाच्या कामात आहे. ● हिंदू धर्माच्या रक्षणाची आजही गरज आहे. हिंदू धर्माच्या पतनाची जी कारणे आहेत त्यात  १. धर्मात एकी नसणे हे एक महत्वाचे कारण. # पण केवळ त्यामुळेच पराभव झाला असे म्हणता येत नाही. २. क्रूर आक्रमकानी समृद्धी मध्ये उच्च स्तरावर असलेल्या आणि त्यामुळे शांत निवांत असलेल्या हिंदूंची लांडगे तोड केली. येथे सत्ता स्थापन केली. त्या भयातून अनेक जण मुसलमान झाले. आज पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत यात मुस्लिमांची जी प्रचंड संख्या दिसते; त्यामागे मुळात ते जबरदस्तीने धर्मांतरण केले हे आहे.  ३. फंदफितुरी त्यांच्या मदतीला आली. फंद फितुरी करणाऱ्यांच्या मध्ये अनेक मराठा सरदार हि होते. खुद्द छ. शिवाजी महाराजांना देखील त्यांचा नि:पात करण्यात आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागला. ■ त्या आक्रमणाला प्रतिबंध घालण्यासाठी बड फुकन, महाराणा प्रताप व शिवाजी महाराज यांचे अतुलनीय कार्य प्रभावी व यशस्व...

शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. माणूसपण 30.

Image
● शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. १. व्यक्तीने केलेली विविध गुन्ह्यांमधील अमानवी स्वार्थी कृत्ये. २. नवीन साम्राज्यवाद किंवा माझ्या धर्मांच्या सत्तेखालील जग अथवा अनैतिक युद्धांद्वारे इतरांचे शोषण किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी गट, देश किंवा धर्म यांनी केलेल्या  आक्रमक कृती.  ● या अमानुष गोष्टी जगातील शांतता आणि समृद्धीला धक्का पोहोचवतात.  म्हणूनच -   ● आपण ' मानवता ' तसेच ' जगा आणि जगू द्या ' हे धोरण स्वीकारले पाहिजे. तेच सर्वांसाठी चांगले आहे.  चला, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक नवीन जग निर्माण करूया.

उपनिषद ज्ञान भाग ~ १४ Upanishadas for you.

Image
उपनिषद ज्ञान भाग ~ १४ इशोपनिषद श्लोक १४ - सभूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयं सह ।  विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्याऽमृतमश्नुते ॥ १४  जो संभूति ", अर्थात ‌ “समष्टि-वाद' तथा असंभूति, अर्थात ' व्यक्तिवाद' इन दोनों को एक साथ जानते हैं वे सफल होते हैं । वे असंभूति (अपना भला देखने की दृष्टि) अर्थात्‌ व्यक्तिवाद से मृत्यु के प्रवाह को तो  तैर लेते है और अमृत को संभूति (सबका भला देखने की दृष्टि) अर्थात्‌ समष्टिवाद से चखते हैं ।  [ असंभूति अथवा व्यक्तिवाद (individualism) विनाश-मूलक है इसलिये असंभूति का ही दूसरा नाम  “विनाश" है ]।। १४॥  नरहरि सुनार की एक कथा अब सुनिए । कथानक से  कैसे भेद को दूर करते थे देखीये - अलग-अलग भेदभाव के ऊपर तोड बताई है । उपनिषद के गत 6 श्लोक में आपने देखा है के समन्वय महत्वपूर्ण है।  इसलिए यह है उस वक्त के शैव और वैष्णव के भेद के बारे में सुनिए । एक पंथ के लोग भगवान को केवल एक एक रूप में ही जानते थे । उस वक्त इस कारण से शैव और वैष्णव पंथ में बड़े झगड़े होते थे ।  नरहरि सुनार जी शिव जी को ही मानते थे ।  सुनार होने के कारण उ...