Posts

Showing posts with the label समृद्धी

समविचारी सेलिब्रिटी.

Image
● प्रियजन हो, यातला जो पहिला फोटो आहे तो मंचाचा विचार थोडक्यात मांडणार्या पॅम्प्लेट चा आहे.  ● दुसरा जो आहे तो बराक ओबामा च्या नव्या पुस्तकाच्या प्रिफेस मध्ये व्यक्त केलेला विचार आहे. ● ओबामा असे म्हणतो की, आता जग छोटे झाले आहे त्याच्या पुढील समस्या अफाट आहेत. आपण एकमेकांच्या संपर्कात येणारच आहोत; तर आपण सगळ्यांनी एकत्र राहण्यास व एकमेकांचा सन्मान करण्यास शिकले पाहिजे. अन्यथा आपण नष्ट होऊ.

हिंदुत्वाचे वारे की वावटळ?

Image
हिंदुत्वाचे वारे की वावटळ? ■ हिंदू धर्मावरती अनेक आक्रमणे झाली, त्यातून हिंदूंचे धर्म परिवर्तन झाले, त्यांच्यावर अत्याचार झाले म्हणून आजहि हिंदूधर्म टिकवण्याची गरज आहे - याबद्दल दुमत नाही. एक चांगले वारे म्हणजे धर्म टिकवण्याचे वारे वाहणे केव्हाही चांगलेच.  ● परंतु अशा काही गोष्टी घडतात तेव्हा त्याला वावटळीचे स्वरूप आल्यासारखे वाटते. योग्य अयोग्य ठरवण्याचे क्षमता संपली की अशा घटना घडतात. असे वातावरण निर्माण होते. आणि ते योग्य नव्हे. बिल्किस बानू व जुनेदच्यावेळी देखील आम्ही तसेच म्हटले होते. ● फोटो १ ~ हा जो एक्सप्रेस चा लेखक आहे तो असे म्हणतो की; त्याचा मुलगा मुसलमान असल्यामुळे त्याला कसाबचा रोल मिळतो, मुले त्याला पाकिस्तानी व पहेलगाम वाला असे म्हणून निंदा करतात, ट्रोल करतात! ही गोष्ट नक्कीच गंभीर आहे. ● वाऱ्या मधून चांगली ऊर्जा निर्माण होते पण त्याचे वावटळ झाले की विध्वंस होतो. याचे भान हिंदू समाजाने ठेवायला हवे. हिंदुत्वाचे, हा धर्म टिकवण्याचे श्रेय प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते म्हणून त्यांच्याबद्दल विचार करणे येथे आवश्यक आहे....

मानवता और धर्म. नास्तिकों की मानवता.

Image
■ मैं हाल ही में फ्रैंकफर्ट-शिकागो फ्लाइट से यात्रा कर रहा था। उस समय मेरी मुलाकात एक पोलिश व्यक्ति से हुई। जब हमने उससे बातचीत की, तो उसने कहा; 'मैं नास्तिक हूँ। ईसाई धर्म में तरह-तरह की अनैतिकता देखकर मैंने खुद को बाहर कर लिया।'  ● फिर हमारी मानवता के बारे में कुछ बातें हुईं। उस समय उसने एक बहुत बढ़िया कथन कहा कि; "यदि आप एक अच्छे इंसान बनना चाहते हैं, तो आपको धर्म या ईश्वर की आवश्यकता नहीं है।" कितना बढ़िया वाक्य है! मैंने पहले भी यह कहा है। लेकिन चूँकि मैं एक धार्मिक व्यक्ति हूँ, इसलिए उस नास्तिक पोलिश व्यक्ति का यह कथन मेरे द्वारा कही गई बात से अधिक महत्वपूर्ण है। इसलिए मैंने इसे यहाँ उद्धृत किया है।  ■ फिर सवाल उठता है - हमें इस तथ्य से क्या समझना चाहिए कि मानवता के बारे में लिखते समय अक्सर धर्मों का उल्लेख किया जाता है? यदि धर्म के बिना मानवता बढ़ सकती है। तो फिर धर्म का उल्लेख करने की लगातार आवश्यकता क्यों है?  □ इसके पीछे दो कारण हैं, एक अच्छा और एक बुरा।  ● 1 अच्छा कारण यह है कि मूल रूप से जैसा कि हमने पहले लिखा; धर्म की रचना इसलिए की गई ताकि मानवता विकसित ...

उपनिषद ज्ञान भाग ~ १४ Upanishadas for you.

Image
उपनिषद ज्ञान भाग ~ १४ इशोपनिषद श्लोक १४ - सभूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयं सह ।  विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्याऽमृतमश्नुते ॥ १४  जो संभूति ", अर्थात ‌ “समष्टि-वाद' तथा असंभूति, अर्थात ' व्यक्तिवाद' इन दोनों को एक साथ जानते हैं वे सफल होते हैं । वे असंभूति (अपना भला देखने की दृष्टि) अर्थात्‌ व्यक्तिवाद से मृत्यु के प्रवाह को तो  तैर लेते है और अमृत को संभूति (सबका भला देखने की दृष्टि) अर्थात्‌ समष्टिवाद से चखते हैं ।  [ असंभूति अथवा व्यक्तिवाद (individualism) विनाश-मूलक है इसलिये असंभूति का ही दूसरा नाम  “विनाश" है ]।। १४॥  नरहरि सुनार की एक कथा अब सुनिए । कथानक से  कैसे भेद को दूर करते थे देखीये - अलग-अलग भेदभाव के ऊपर तोड बताई है । उपनिषद के गत 6 श्लोक में आपने देखा है के समन्वय महत्वपूर्ण है।  इसलिए यह है उस वक्त के शैव और वैष्णव के भेद के बारे में सुनिए । एक पंथ के लोग भगवान को केवल एक एक रूप में ही जानते थे । उस वक्त इस कारण से शैव और वैष्णव पंथ में बड़े झगड़े होते थे ।  नरहरि सुनार जी शिव जी को ही मानते थे ।  सुनार होने के कारण उ...