Posts

Showing posts with the label मानव

शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. माणूसपण 30.

Image
● शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. १. व्यक्तीने केलेली विविध गुन्ह्यांमधील अमानवी स्वार्थी कृत्ये. २. नवीन साम्राज्यवाद किंवा माझ्या धर्मांच्या सत्तेखालील जग अथवा अनैतिक युद्धांद्वारे इतरांचे शोषण किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी गट, देश किंवा धर्म यांनी केलेल्या  आक्रमक कृती.  ● या अमानुष गोष्टी जगातील शांतता आणि समृद्धीला धक्का पोहोचवतात.  म्हणूनच -   ● आपण ' मानवता ' तसेच ' जगा आणि जगू द्या ' हे धोरण स्वीकारले पाहिजे. तेच सर्वांसाठी चांगले आहे.  चला, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक नवीन जग निर्माण करूया.

How could a one be a global Human ? ग्लोबल माणूस कसा ?

Image
Love Humanity ... How ? मित्र-मैत्रिणींनो मी प्रसाद फाटक. मी फाटक कुलसमिती चा मेम्बर आहे.  मी पक्का पुणेरी आहे. मी ब्राह्मण संघाचा fb पेज चा मेम्बर आहे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आजीवन सदस्य आहे. उपनिषदांचे तत्त्वज्ञान जगण्याचा प्रयत्न करणारा मी एक पक्का हिंदू आहे. मी भाजपचा नाममात्र का होईना सदस्य देखील आहे. परंतु मी तिथे तिथे सदस्य असल्याने मी मानवतावादी असण्यात काही अडचण आहे अस मात्र बिलकुल नाही.  Explaining how is it reasonable to have it all in one person -   मानव जागरण मंच चा संस्थापक सदस्य आहे. त्यामुळे love all and that's all; is my moto. मी फाटक कुळात आहे म्हणून शिंदे कुळाचा मला द्वेष नाही. ब्राह्मण संघात आहे म्हणून माळी समाजाचा विरोधक नाही. संघात असल्याने अहिंदू लोकांबद्दल मला द्वेष नाही. मी भाजप चा मतदार असलो तरी मला गांधीजींचे ईश्वर अल्लाह तेरा नाम हे भजन आवडते.  बायबल कुराण गीता यांचा अभ्यास केल्यानंतर ' ऑल मायटी / All mighty ' हे एकच तत्व वेगवेगळ्या नावांनी नटले गेले असल्याचे कळते. कम्युनिझम चा उदय का झाला हे देखील मी मॅक्सिम गॉर्की च्या ' आ...

उपनिषद ज्ञान भाग २. The upanishadas.

Image
📃 उपनिषद ज्ञान भाग 2 :  हमने भाग 1 में देखा के ईशावास्य उपनिषद के मंगलाचरण में कहां है कि; यह पूरा विश्व एक है, परिपूर्ण है और इसे ही भगवान या परमात्मा कहते हैं । और हम सब उसके छोटे से अंश है । यह जानने से हम विश्व के साथ एकात्मकता का अनुभव करने लगते हैं ।  इस उपनिषद के पहले श्लोक में ॠषी कहते हैं कि; यह सारा जगत् परमात्मा का आवास है । जैसे गठरी में कुछ सामान होगा तो उसे किसी कपड़े ने cover किया हुआ होता है; वैसे यह पूरा जगत उसने आच्छादित करके रखा है । जगत् का मतलब है जो गतिशील है वह । तो जगत् का मतलब हुआ फिजिकल वर्ल्ड और मेरी फिजिकल बॉडी और यह पृथ्वी आदि ग्रह सूर्य आदि तारे ! इन सब में गती है । वह सब उसके अंदर है परमात्मा के अंदर है । अर्थात इसका मतलब यह नहीं हुआ की उस परमात्मा के दो भाग हो गए या उसके टुकड़े हो गए । बिल्कुल नहीं हुए । बल्कि हम सभी उसका ही हिस्सा है, हम सब जो है वह गतिशील जगत् और महाभूत पार्थिव है, जो फिजिकल है - जैसे कि यह प्रसाद नाम का शरीर आपका किसी और नाम का शरीर यह सब उसके टेनेंट है किराएदार है । मालिक वही परमात्मा है । इसलिए जानना चाहिए...

उपनिषद ज्ञान भाग १. The upanishadas.

Image
उपनिषद १ :  ■ प्रिय जन को मेरा हार्दीक नमस्कार | 🙏   आनेवाले कुछ दिनो मे मै आपके सामने  उपनिषदों के कुछ विचार रखना चाहता हूं । 📚  यह पोस्ट्स लिखित व व्हिडिओ रूप मे रहेंगी ।  यह सोच हम सब  मानव समाज के लिये उपयुक्त है । लेकिन मै चाहता हूं के यह सोच विशेषतः बहुतसे युवक युवती जन तक पहुँचे । तो कृपया उनसे बात करके फिर उनसे जरूर share कीजियेगा | 🙏  🕉️ हमारे जो सैकड़ो उपनिषद हैं; उनमें से सबसे पहला है - ईशोपनिषद । शुरू में हम इसके बारे में कुछ जानकारी लेंगे । इसके मंगलाचरण में ऋषीगण कहते हैं, कि यह सब विश्वरूपी आत्मतत्व या जिसे हम परमात्मा भी कहते हैं वह एक है और परिपूर्ण है । यह विश्व रूपी आत्मतत्व जिसे हम सर्वव्यापी नारायण भी कहते हैं - वह एक ऐसा कुआं है; जिसका चाहे जितना भी पानी निकाल लो; वह उतना ही भरा हुआ रहता है । मतलब यह एक जादुई कुआं है ! 😆 जोक्स अपार्ट : थोड़ा और समझाता हूं; कि यह ईश्वर इतना परिपूर्ण है के  इससे कुछ चीज निकाली जाय तो भी उतने की उतनी रहती है, और इसमें कुछ भरा जाय तो यह बढती नही expand नहीं होती। So यह तत्त्व कंपलीटली क...

भारत हिंदुराष्ट्र आहे ❓

Image
⚛️ 1.भारत हे हिंदुराष्ट्र आहे ⁉️ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री.दत्ताजी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा दाखल देत भारत हे हिंदुराष्ट्र होते, आहे व असेल असा उद्घोष केला आहे. डॉक्टर साहेबांनी देखील हा उद्घोष केला होता हे ही सत्य आहे. तसेच हिंदुस्थान हे देखील भारताचे च नाव आहे हे ही सत्य आहे.  पण.... जर इतिहास व वर्तमानाचा मागोवा घेतला तर मात्र काही वेगळे वास्तव समोर येईल. ऐतिहासिक काळात देखील येथे हिंदू बाहुल्य होते. परंतु जरी ते या मातीतीलच धर्म असले तरी येथे बौद्ध व जैन हे वेगळे धर्म होते व त्यांचे जनलोक मोठ्या संख्येने अस्तित्वात होते. कित्येक बौद्ध व जैन यांना हिंदू धर्माबद्दल आस्था व काही हिंदू रीतिरिवाज पाळणे किंवा हिंदू दैवतं पुजणे हे घडतही आले आहे. अशा प्रकारचे सांस्कृतिक मिश्रण जगभरात सर्वत्र होत असते. परंतु हे दोन्ही धर्म पूर्णतः स्वतंत्र धर्मच राहिले आहेत. त्यांनी आपले अस्तित्व कधीही हिंदू धर्मात विलीन केलेले न्हवते आणि नाही. म्हणजेच पूर्वीदेखील भारत हा अनेक धर्मीय देश होता. नंतर मात्र बाहेरून आले ते मुसलमान आणि ख्रिस्ती आक्रमक. त्यांचा विस्तारव...