Posts

Showing posts with the label humanity

Ultimate thoughts on Humanity

Image
Ultimate thoughts on Humanity : I talk a lot, but sometimes my two minds talk to each other. This is one such conversation. They are called Mind 1 and Mind 2. ... 1 - Do you remember? 2nd - What is it? Mind1 - It's been 40 years since you complained about the injustice of Pendse women to Supervisor G. What did he say when he went to D. Kulkarni sir? I remember 2. He said that after the complaint but before that what are you? What kind of avatar are you? Mind is equal to 1. You're smart! 2 - What is it now? 1 - Isn't that it? You are like a human being, but what about you? Do you consider yourself an incarnation of Tukaram or a statue of humanity? Yeah, yeah, I know what I am. How many wounds are there inside which are flowing like the wounds on the forehead of Ashwatthama. But I think we're making a sincere effort to be human, to be a better, happier human being every day. If we stop until we reach perfection, life will cease to exist and will cease to be a s...

हिंदुत्व आणि माणुसकी

Image
■ माझ्यासाठी सध्याचा हिंदुत्वाचा विषय आहे तो मानवता, माणसाची प्रगती, माणसाची माणूस म्हणून प्रगती या साऱ्या गोष्टीं चा एक भाग आहे.  ● आज मानवतेला काही गोष्टी गंभीर अडथळा आणत आहेत. त्यापैकी काही आहेत... जसे की ' Islamization of the world / जिहाद / गझवा ए हिंद ' . . . .. यांच्यामुळे हिंदू धर्माला धक्का लागू शकतो की जो मानवतेला देखील मोठा धक्काच आहे.  ● म्हणून इथला हिंदुत्वाचा लढा लढणे fair enough यथायोग्य आहे.  ■ पण म्हणून त्यांनी दुसरे टोक गाठले तर ते चालणार नाही. ● एक उदाहरण बघूया : दलित विषयक जी काही वर्तणूक सवर्णांकडून झाली ती पण मानवतेला धक्काच होती व आजही काही प्रमाणात होत आहे. त्यालाही मानवतेला धक्का म्हणून आपला विरोध होता व आहे. ● पण आज काही दलित दुसऱ्या टोकाला जात आहेत. ते हिंदू धर्माला शिव्या देतात. Like blasphemy only ! _ तर अशा दलितांच्याही विरुद्ध बोलावे लागते.  ● तसेच हिंदू धर्म सुस्थापित ठेवण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते बरोबर आहेत. परंतु जर ह्या विशिष्ट उल्लेखित दलितांप्रमाणे हिंदू ही दुसऱ्या टोकाला गेले तर त्यालाही आपला विरोधच असेल. काही अंशी काहीजण तसे ...

माणुसकी आणि धर्म. नास्तिक व मानवता Humanity 31

Image
■ नुकताच फ्रॅंकफर्ट - शिकागो या विमानाने प्रवास करत होतो. त्यावेळेला मला एक पोलंडचा माणूस भेटला. त्याच्याशी गप्पा झाल्या तेव्हा तो म्हणाला की; ' मी नास्तिक आहे. ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळ्या प्रकारचे अनाचार पाहून मी स्वतःला सर्वाच्या बाहेर करून घेतले. ' ● मग आमच्या मानवतेबद्दलही काही गोष्टी झाल्या. त्यावेळी त्यांनी एक खूप छान विधान केलं की;  " जर तुम्हाला चांगला माणूस बनायचं असेल तर तुम्हाला धर्माची अथवा देवाची काहीच गरज नाही. " खरंच किती छान वाक्य आहे! याआधी मी सुद्धा बोललेलो आहे. परंतु मी एक धार्मिक माणूस असल्यामुळे मी बोलण्यापेक्षा त्या नास्तिक पोलीश माणसाचं हे बोलणं जास्ती महत्त्वाचा आहे. म्हणून इथे कोट केलं. ■ मग प्रश्न असा येतो की - मानवते संबंधी बोलते लिहीत असताना अनेकदा धर्मांचा उल्लेख होतो त्याचा काय अर्थ काढायचा ? धर्माशिवाय जर माणुसकी वाढू शकते. तर मग धर्माचा सतत उल्लेख कशाला हवा ?  □ त्याच्यामागे एक चांगलं आणि एक वाईट अशी दोन कारणं आहेत. ● 1 एक चांगलं कारण असं की मुळात आपण मागे लिहिल्याप्रमाणे; मानवता विकसित व्हावी म्हणूनच धर्म निर्माण झाले. मग या धर्मांनी ...

The world needs to embrace Humanity part 28

Image
The world needs to embrace Humanity for it's peace and prosperity. Inhuman selfish activities of : 1.persons as in different crimes. 2. And those of groups, countries or religions to exploit and overpower others by new imperialism or world under my religion only or unethical wars causes dent to both peace and prosperity. We need to adopt Humanity & live and let live policy. Good for all. Come let's create a new world for generations to come.

मानवतेची महागाथा. 29 Humanity Thoughts in Marathi. Complete and unabridged.

Image
                   मानवतेची महागाथा          मला उमजलेली मानवता आपल्यासमोर मांडत आहे. हे माझ्या अल्प बुद्धी ला सुचलेले विचार आहेत. आपण यावर विचार करा व पटेल तेव्हढे स्वीकारा व पसरावा. जे पटले नाही ते सोडून द्या. सर्वांचे सर्व मुद्यांवर संपूर्ण एकमत कधी होत नसते. नवरा बायको आई मुलगा यांचे देखील होत नसते. इतरांची तर काय कथा ? हे विचार कसे व कुठून आले त्याची पूर्व पिठीका : मी खूप वेळा बोलत असतो, तशी माझी दोन मने देखील कधी कधी आपसात बोलत असतात ! असाच एक संवाद प्रकट करतोय. मन १ व मन २ अशी सोप्पी नावे देतोय त्यांना. ...  मन १ - तुला आठवतं का ?  मन २ - काय रे ?   मन १ - बरोबर ४६ वर्ष झाली तू एका बाईंच्या अन्यायाची तक्रार घेऊन शाळेचे सुपरवायझर श्री. कुलकर्णी सरांकडे गेलास तेव्हा ते काय म्हणाले ?  मन २ - आठवतंय की. ते म्हणाले की तुझी तक्रार नंतर सांग. पण आधी तू काय आहेस ते बघ ? तू काय तुकारामाचा अवतार लागून गेला...