Posts

Showing posts with the label समाज

शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. माणूसपण 30.

Image
● शांतता आणि समृद्धीसाठी जगाने मानवता स्वीकारण्याची गरज आहे. १. व्यक्तीने केलेली विविध गुन्ह्यांमधील अमानवी स्वार्थी कृत्ये. २. नवीन साम्राज्यवाद किंवा माझ्या धर्मांच्या सत्तेखालील जग अथवा अनैतिक युद्धांद्वारे इतरांचे शोषण किंवा वर्चस्व गाजवण्यासाठी गट, देश किंवा धर्म यांनी केलेल्या  आक्रमक कृती.  ● या अमानुष गोष्टी जगातील शांतता आणि समृद्धीला धक्का पोहोचवतात.  म्हणूनच -   ● आपण ' मानवता ' तसेच ' जगा आणि जगू द्या ' हे धोरण स्वीकारले पाहिजे. तेच सर्वांसाठी चांगले आहे.  चला, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक नवीन जग निर्माण करूया.

उपनिषद ज्ञान भाग ~ १४ Upanishadas for you.

Image
उपनिषद ज्ञान भाग ~ १४ इशोपनिषद श्लोक १४ - सभूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयं सह ।  विनाशेन मृत्युं तीर्त्वा संभूत्याऽमृतमश्नुते ॥ १४  जो संभूति ", अर्थात ‌ “समष्टि-वाद' तथा असंभूति, अर्थात ' व्यक्तिवाद' इन दोनों को एक साथ जानते हैं वे सफल होते हैं । वे असंभूति (अपना भला देखने की दृष्टि) अर्थात्‌ व्यक्तिवाद से मृत्यु के प्रवाह को तो  तैर लेते है और अमृत को संभूति (सबका भला देखने की दृष्टि) अर्थात्‌ समष्टिवाद से चखते हैं ।  [ असंभूति अथवा व्यक्तिवाद (individualism) विनाश-मूलक है इसलिये असंभूति का ही दूसरा नाम  “विनाश" है ]।। १४॥  नरहरि सुनार की एक कथा अब सुनिए । कथानक से  कैसे भेद को दूर करते थे देखीये - अलग-अलग भेदभाव के ऊपर तोड बताई है । उपनिषद के गत 6 श्लोक में आपने देखा है के समन्वय महत्वपूर्ण है।  इसलिए यह है उस वक्त के शैव और वैष्णव के भेद के बारे में सुनिए । एक पंथ के लोग भगवान को केवल एक एक रूप में ही जानते थे । उस वक्त इस कारण से शैव और वैष्णव पंथ में बड़े झगड़े होते थे ।  नरहरि सुनार जी शिव जी को ही मानते थे ।  सुनार होने के कारण उ...

भारत हिंदुराष्ट्र आहे ❓

Image
⚛️ 1.भारत हे हिंदुराष्ट्र आहे ⁉️ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री.दत्ताजी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचा दाखल देत भारत हे हिंदुराष्ट्र होते, आहे व असेल असा उद्घोष केला आहे. डॉक्टर साहेबांनी देखील हा उद्घोष केला होता हे ही सत्य आहे. तसेच हिंदुस्थान हे देखील भारताचे च नाव आहे हे ही सत्य आहे.  पण.... जर इतिहास व वर्तमानाचा मागोवा घेतला तर मात्र काही वेगळे वास्तव समोर येईल. ऐतिहासिक काळात देखील येथे हिंदू बाहुल्य होते. परंतु जरी ते या मातीतीलच धर्म असले तरी येथे बौद्ध व जैन हे वेगळे धर्म होते व त्यांचे जनलोक मोठ्या संख्येने अस्तित्वात होते. कित्येक बौद्ध व जैन यांना हिंदू धर्माबद्दल आस्था व काही हिंदू रीतिरिवाज पाळणे किंवा हिंदू दैवतं पुजणे हे घडतही आले आहे. अशा प्रकारचे सांस्कृतिक मिश्रण जगभरात सर्वत्र होत असते. परंतु हे दोन्ही धर्म पूर्णतः स्वतंत्र धर्मच राहिले आहेत. त्यांनी आपले अस्तित्व कधीही हिंदू धर्मात विलीन केलेले न्हवते आणि नाही. म्हणजेच पूर्वीदेखील भारत हा अनेक धर्मीय देश होता. नंतर मात्र बाहेरून आले ते मुसलमान आणि ख्रिस्ती आक्रमक. त्यांचा विस्तारव...