Posts

सर्वांसाठी सुखाचा एक मार्ग.

Image
  आपल्याला जर सुखी व्हायचे असेल तर दोन गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.  1. 🕉 अद्वैत तत्त्वज्ञान : परब्रम्ह हे सर्व एकच आहे ते पाचही महाभुतांना व्यापून दशांगुळे उरले आहे असे म्हणतात. म्हणजेच ते सगळ्या यूनिवर्स पेक्षा जास्त काही व्यापून आहे.  त्यामुळे पांच महाभुते किंवा ज्याला भौतिक जग म्हणतात किंवा हे सगळे आपण प्राणी, वनस्पती, दगड, धोंडे, आकाश, सूर्य, तारे 🐯🐋🌞🍎🍔  वगैरे ते सर्व काही परब्रम्हाचा च भाग आहे.   दोन असे काहीही मानत नाहीत ती मनाची बुद्धीची स्थिती अत्यंत अवघड आहे.  म्हणून दुसरे आहे -  २.🌍 द्वैत तत्त्वज्ञान : त्यात भौतिक जग व परब्रम्ह असे दोन स्वतंत्र भाग मानले जातात.  जीवनातील सुखासंबंधी बोलायचे झाले तर  १. 🔯 या पाच महाभूतांची गरज नसलेले आपले आपण मिळणारे सुख किंवा त्यालाच शून्यातील सुख किंवा परब्रम्हाचे सुख.  २. 🍇 शरीरासंबंधीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पंचमहाभूते यांचे भौतिक सुख.   असे दोन भाग होतात. 🍓 आपण जेवढे भौतिक सुखात लिप्त होऊ तेवढ्याच दुःखांचा देखील सामना करावा लागू शकतो तसेच त्या सुखाला मर्यादा देखील असतात; म्हणून झिरो चे / परब्रम्हा चे सुख देखी

' My life my philosophy ' for you guys.

Image
✴️My life my philosophy shared for your life enhancement :  part 1  I am not person but a very satisfied with life man; so may be this is helpful for you to make your own philosophy and have a better life. That is why I am sharm ing this to you. Every8one has his or her own struggle of life. I now share one of my struggles of life - It was a question - whether to decide one way or the other way. Which is one way and which is the other way ? one 5 to lm to be totally spiritual; mentally leaving aside all worldly things. Shading away physical desires and living life of neutrality like lotus leaf in water. Lotus is on water but does not become wet _ as Bhagwan told in Bhagwat Geeta.  The other way is to combine physical and spiritual life. These were the two options and I always had dilemna; which one to choose ?  After reading a lot of things, books, literature etc. and thinking of my own nature deeply I have come to the conclusion that I should combine my physical and spiritual lif

my life my philosophy comes from Krishna.

Image
आधीच्या पोस्टमध्ये आपण आपली मानवता आणि हिंदुत्व हे कृष्णा चे किंवा कृष्णाने जगलेल्या फिलॉसॉफी प्रमाणेच आहे असे सांगितले. आता आपले - ' माय लाईफ माय फिलॉसॉफी ' हे तत्त्वज्ञान जे आठ भागात सांगितले तेही कृष्णा कडूनच आले असल्याचे देखील जाणवले. कारण आपण म्हणालो, " जगत भी है और परब्रम्ह भी है ".. आपण भौतिक सुख समृद्धी आणि रोमँटिकता नाकारली नाही. गौण मानली नाही. पण त्याचवेळी परब्रम्ह भगवंताला विसरूनही चालणार नाही असे विचार मांडले. कृष्ण या सर्व बाबत तशाच प्रकारचे जीवन जगला आहे. तो तर रोमँटिकतेचा महाराजाच आहे.  { अर्थात रोमांटिक म्हणजे लैंगिकता नव्हे हे विसरू नका. रोमँटिक चा खरा अर्थ भौतिक जीवनातील सौंदर्य, नात्यांमधे असलेले प्रेम व गोडवा, जगावर करण्याचे प्रेम असा अनेक अंगी होतो. }  

Lecture about grishm rutucharya ayurveda

Image
  आयुर्वेद ज्ञान के अनुसार ग्रीष्म ऋतू मे याने समर में क्या आहार विहार होना चाहिये, डायट और बाकी व्यवहार कैसे होना चाहिए इस बारे मे मेरा लेक्चर हुआ. उस वक़्त बडे बडे कार्यकर्ता मेरे सामने थे इसलिये आनंद हुआ.   लोगों के उपयोग हेतु ये ऋषी मुनियों का ग्यान मेरी तरफ से लोगो तक पहुचाने का थोडा कार्य मेरी तरफ से हो रहा है बहुत आनंद की बात है. गुरुवारी आरएसएस पुणे मुख्य कार्यालय मोतीबाग येथे माझे आयुर्वेदिक माहिती देणारे भाषण झाले. *विषय होता, ' ग्रीष्म ऋतू मधील आहार विहार '.* माझे आदर्श असलेले ज्येष्ठ प्रचारक भाषण ऐकण्यास समोर होते हा मोठा दुर्मिळ योग आला हे माझे भाग्यच होय.  ईश्वर कृपा दुसरे काय. 🙏🕉

ईश्वर दोस्त से मिलना है जरूरी

Image
माझा राऊळ दौरा : कधीतरीच जातो त्याच्या दर्शनाला आणि तिथल्या व्हाइब्स घ्यायला. रोज सारखा मनात असतो - म्हणून कधीतरी भेटायला.  पण गेलं की काही ' मागणं ' तर होतंच. माऊली भेटली बालकाला आणि मागितलं नाही काहीच  असं तरी कसं होणार ?

समूह द्वेष अगदीच वाईट.

Image
ईश्वराच्या दरबारात अफाट आकाशाखाली, या दूरवर न संपणाऱ्या जमिनीवर सगळे जग एक आहे. कुठल्याही जाती, प्रांत, धर्म वा भाषा च्या लोकांबद्दल एका गठ्ठ्याने द्वेष करू नका. एखाद्या जातीतील / धर्मातील चुकीच्या वागणाऱ्या लोकांबद्दल विरोध असणे योग्य; परंतु अख्खी जात किंवा अख्खा धर्मच वाईट असे समजणे हे अत्यंत चुकीचे आहे. एका समूहातील सर्व माणसे कधीही सारखे नसतात दोन सख्खे भाऊ देखील सारखे नसतात. काहीजण मात्र  एखाद्या जातीचा, एखाद्या धर्माचा अख्खाच्या अख्खा द्वेष करण्यात मश्गुल आहेत. बदलावे हे विचार.

मना कल्पना ते नको विषयां ची.

Image
मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची ची - हे समर्थांनी सांगून ठेवलं आहे. पण काय काय करायचं यावर ?         तर असं आहे की धर्म हा सांगायला फार सोपा पण जगायला फार अवघड असतो. तुम्ही कुणाला सांगा किंवा नका सांगू पण आचरण मात्र जरूर करा असे साधू संत सांगतात. मी माझ्या पहिल्या आणि कधीच प्रकाशित  न झालेल्या  कथेला नाव दिले होते ' आकाश माती '  प्रकृतीचा व आत्म्याचा एक अंतस्थ संघर्ष जो माझ्या आत सतत चालू असतो. तो तुम्हा प्रत्येकाच्या आत ही असतोच. मनाला सारे काही हवे असते जे त्याला किंवा  त्याच्या मालकाला म्हणजे आपल्याला त्रासदायक असू शकते.  उदाहरण द्यायचे तर  प्रमेही [ diabetecic ] व्यक्तीला गुलाब जामून ! त्याचे मन म्हणते आणा येऊ द्या. एक / दोन खाऊन काय बिघडणार आहे ? आणि सत्य असते की थांबा नका खाऊ. यात जिव्हा जिंकली की विनाश आणि आत्मा सत्य जिंकले की लाभ असतो. म्हणून ही आकर्षणे म्हणजेच विषय कंट्रोल करायला हवेत. धर्म हा हे सत्य सांगतो त्यामुळे तो कडु पण वाटतो पटला तरी आवडत नाही. म्हणुन तर मनाच्या श्लोकातून स्वामीजींनी युक्ती सांगितली की मनाला एखाद्या लहानग्या बाल