Posts

Showing posts with the label भगवान

मानव-समाज व विश्व बंधुता

Image
🚩 ' सर्वं खलु इदं ब्रह्म. ' अर्थात : हे सर्व काही परब्रम्ह आहे. ' हे विश्वचि माझे घर ऐसी जयाची मती स्थिर  किंबहुना चराचर आपणची झाला. ' हे एकदा समजले की मग ' मानवतेची महागाथा ' उमजायला वेळ लागत नाही व ' मानवता ' विषयावर ' ततो न विजीगुप्सते ' अर्थात : या विषयाची घृणा देखील वाटत नाही.  प्रश्न राहिला तो असा की जे आक्रमण करतात त्यांच्या बद्दल काय करायचे ? स्वतःला व हिंदु धर्माला कसे टिकवायचे ?  तर त्यावर असे आहे की,  ' विनाशय च दुष्कृतां ' अर्थात : दुष्टांचे निर्दालन करावे. 🕉️ 🙏

उपनिषद ज्ञान भाग ६ ~ Upanishad wisdom for better life.

Image
■ प्रियजन सबको मेरा प्रणाम. 🙏 उपनिषद ज्ञान भाग ६ ~ ॥ अनेजदेकं मनसो जवीयो नेनदेवा आप्नुवन्पुर्वमर्षवत्‌ ।  तद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत्तस्मिन्नपो मातरिष्वा दधति ।४॥  शब्दार्थ : यह परमात्मा कंपन तक नहीं करता फिर भी मन से अधिक वेगवान है, इंद्रिय उसे प्राप्त नहीं कर सकती । वह इंद्रियों से भी पहले वर्तमान है । यह स्थिर है, फिर भी दौड़ते हुए लोगों को व्यक्ति या प्राणी सब को पीछे छोड़ देता है । उसी के कारण वायु जो स्वयं हल्की है अपने से भारी जल को उठा लेती है । भावार्थ - ● कहते हैं कि परमात्मा स्थिर है l आकाश की तरह सभी जगह व्याप्त है तो हिलेगा कंहा ? यह है सब जगह । यह नहीं ऐसी जगह ही नहीं है । तो वह जाएगा कहां और आएगा कहां ? स्थिर है; लेकिन फिर भी मन से भी वेगवान इसलिए है कि वह सब जगह पहुंचा हुआ है । हमारा मन एक क्षण में किसी दूरस्थ सितारे पर जा पहुंचेग। लेकिन वह उसके भी आगे पहलेसे हि है । इसलिये एसा काव्यात्मक भाव से बोला है ।  ● और कहते हैं कि यह परमात्मा प्राप्त करने के लिए इंद्रिय पर्याप्त नहीं है । इंद्रिय मतलब नाक, कान आंख, त्वचा व जिव्हा । यह सब ज्ञान लेने वाली इंद्र...

सर्वांसाठी सुखाचा एक मार्ग.

Image
आपल्याला जर सुखी व्हायचे असेल तर दोन गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.  1. 🕉 अद्वैत तत्त्वज्ञान : परब्रम्ह हे सर्व एकच आहे ते पाचही महाभुतांना व्यापून दशांगुळे उरले आहे असे म्हणतात. म्हणजेच ते सगळ्या यूनिवर्स पेक्षा जास्त काही व्यापून आहे.  त्यामुळे पांच महाभुते किंवा ज्याला भौतिक जग म्हणतात किंवा हे सगळे आपण प्राणी, वनस्पती, दगड, धोंडे, आकाश, सूर्य, तारे 🐯🐋🌞🍎🍔  वगैरे ते सर्व काही परब्रम्हाचा च भाग आहे.   दोन असे काहीही मानत नाहीत ती मनाची बुद्धीची स्थिती अत्यंत अवघड आहे.  म्हणून दुसरे आहे -  २.🌍 द्वैत तत्त्वज्ञान : त्यात भौतिक जग व परब्रम्ह असे दोन स्वतंत्र भाग मानले जातात.  जीवनातील सुखासंबंधी बोलायचे झाले तर  १. 🔯 या पाच महाभूतांची गरज नसलेले आपले आपण मिळणारे सुख किंवा त्यालाच शून्यातील सुख किंवा परब्रम्हाचे सुख.  २. 🍇 शरीरासंबंधीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पंचमहाभूते यांचे भौतिक सुख.   असे दोन भाग होतात. 🍓 आपण जेवढे भौतिक सुखात लिप्त होऊ तेवढ्याच दुःखांचा देखील सामना करावा लागू शकतो तसेच त्या सुखाला...

गुरू पौर्णिमा वंदन

Image
श्री गुरवे नम: 🙏🌹❤️ हे रिपोस्ट न करता fb लिंक च देतोय.  ज्यांना fb दिसत नाही त्यांनी माफ करावे. 🙏🙏  https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0VnN7urQo3XiSZLBrfeSUXfEM1EsZSaULKSSU9h8RzpNCPDhj8qAFXDs4zaiAQizTl&id=100000484627251