Posts

Showing posts with the label transformation

50 shades triology.

Image
Though it's a *sexy bunch* of films. I like that 50 shades *triology* because. She is *incredible* And again - The story is about a *Bad guy.* His *psychoanalysis.* Her *unconditional* Love And his total *transformation.*....

मानवतेचा शंखनाद

Image
रोज पेपर ला गुन्ह्याच्या बातम्या येतात. पण असा विचार काही मनात येत नाही पण आज आला. कारण गुन्हा माझ्या जवळच्या मित्राच्याच छोट्याशा वस्तीवर झाल्याची बातमीआली. ते वाचून हे वाटलं - मित्राने आपल्या माणुसकीच्या पोस्ट्स【 मानवता शब्दामुळे आणि विषय बरेचदा आल्यामुळे बोअर वाटत असेल कदाचित 】 रूपी आपला माणुसकीचा शंखनाद जर त्याने वस्तीच्या गृप वर नेहेमी share केला असता तर कदाचित टळलं असतं हे सगळं... 😊 ❓ 🤔

मन स्वस्थ राहावे म्हणून काय करायचे ?

Image
मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची ची - हे समर्थांनी सांगून ठेवलं आहे. पण काय काय करायचं यावर ?         तर असं आहे की धर्म हा सांगायला फार सोपा पण जगायला फार अवघड असतो. तुम्ही कुणाला सांगा किंवा नका सांगू पण आचरण मात्र जरूर करा असे साधू संत सांगतात. मी माझ्या पहिल्या आणि कधीच प्रकाशित  न झालेल्या  कथेला नाव दिले होते ' आकाश माती '  प्रकृतीचा व आत्म्याचा एक अंतस्थ संघर्ष जो माझ्या आत सतत चालू असतो. तो तुम्हा प्रत्येकाच्या आत ही असतोच. मनाला सारे काही हवे असते जे त्याला किंवा  त्याच्या मालकाला म्हणजे आपल्याला त्रासदायक असू शकते.  उदाहरण द्यायचे तर  प्रमेही [ diabetecic ] व्यक्तीला गुलाब जामून ! त्याचे मन म्हणते आणा येऊ द्या. एक / दोन खाऊन काय बिघडणार आहे ? आणि सत्य असते की थांबा नका खाऊ. यात जिव्हा जिंकली की विनाश आणि आत्मा सत्य जिंकले की लाभ असतो. म्हणून ही आकर्षणे म्हणजेच विषय कंट्रोल करायला हवेत. धर्म हा हे सत्य सांगतो त्यामुळे तो कडु पण वाटतो पटला तरी आवडत नाही. म्हणुन तर मनाच्या श्लोकातून स्वामीजींनी युक्ती सांग...

धर्मानुसार जनसंख्या और इतिहास से बोध.

Image
धर्मश: जनसंख्या जानना और इतिहास जानना जरूरी है क्योंकि आज भी धर्मोंके बीच संघर्ष जारी है । और आगे चलकर मानवी विश्व को खतरा बन सकता है । इसलिए बोल रहा हूं । आज के तारीख में क्रिश्चन सबसे ज्यादा है फिर मुस्लिम्स. क्या रहा इतिहास ? कैसे बढी एक एक धर्म की जनसंख्या ? अब क्या करना चाहिये ?  किसी हालात में धर्मयुद्ध ना हो । यदि प्राथमिकता को बदलें तो रहेंगे सुख से । पूरा विश्व तुम्हारे धर्म के अंदर नही आ सकता । उलटा unaffiliated, atheist नास्तिक लोगोंकी संख्या बढ रही है । सच्चे धर्म किं स्थापणा करनेका मार्ग बता रहा हूँ ! https://youtu.be/Uft_OkVf0I4

जी सोच लो जरा क्यूं स्वीकारना है मानवता ?

Image
Why should we all adopt humanity ? Short but sweet answer is : It can bring prosperity and happiness to all.

Humanity 24. Miscellaneous short post.

Image
● We are all Humans. ● Though we are different in many things.  ~ Like country, religion, thoughts, cast, ethnicity, groups etc. ● All of Us should adopt Humanity.  ● If you are Indian and muslim, Rusian and communist, Christian by birth but atheist, American and capitalist, RSS man and hinduist. Male or female or lgbt.... Etc Etc. You need to be Humanist. ● That's necessary for all of us. ■ What is that ? It is simple ! ●It is To become a better Human being; that's all. ●Be generous, truthfull and do good in life.  ●You have to manage it yourself; we just appeal and give some tips that's all. हम सब मानव मानवी है । हम बहुत अलग अलग है । जैसे देश, धर्म, विचारधारा, जाती, रंग, लिंग आदि । आप जो भी है; आपको मानवता को अपनाना ही है । चाहे आप कुछ भी हो भारतीय और मुसलमान, ब्रिटिश और अधर्मी, रशियन और कम्युनिस्ट, अमेरिकन और कैपिटलिस्ट, हिंदुत्ववादी संघवाले, स्त्री या पुरुष या lgbt...इत्यादी इत्यादि. मानव तो होना ही चाहिए । क्या है वह और कैसे होंगे ? बस एक और ज्यादा इंसान बनाना. सच्चा...

इस्लाम हा खरा शांतीचा धर्म ठरावा.

Image
मी मानवता मानतो. पण ती आंधळी नसावी.  नीट सगळा अभ्यास केल्यावर हे लक्षात येतं की कुराण मधील नको त्या गोष्टी follow केल्याने इस्लाम प्रचंड पसरला; पण त्यातून शांतता हा इस्लाम चा अर्थच हरवला.  1000 साली भारतात नावाला देखील नसणारा धर्म 2000 साली किती वाढला ते आकडे बघता आणि किती क्रौर्य झाले याचा विचार करता ते अमानवी होते. ते सगळे बंद झाले पाहिजे. माणुसकी वाढली पाहिजे. मग सौहार्द येईल. बदला मंडळी; तसे झाले तरच सत्य न्याय नीती चा इस्लाम सिद्ध होईल.

धर्म साहित्य आणि मानवता

Image
पुणे : '' सर्व धर्म एक असून सर्व धर्मांचा केंद्रबिंदू मानव आहे. मानव कल्याणासाठी शाश्वत साहित्याची गरज आहे. संस्कृतीमधील एकता मानवतेला पुण्यशील ठरावी, यासाठी साहित्यनिर्मिती होत असते. " इति डॉ. श्रीपालजी सबनीस. यात वक्त्याने 2 गोष्टी घेतल्या आहेत.  १. धर्म आणि २. साहित्य या दोन्हीतून मानवतेची जोपासना व्हावी यावर भर दिला आहे. मला वाटते की यासाठी कृती कार्यक्रम म्हणून सर्वप्रथम आपण जे धर्म मानणारे लोक आहोत, तसेच जे साहित्यिक किंवा वाचक आहेत; या आपण सर्वांनी आपल्या अंगी मानवतेचे गुण बाणायला हवेत. आणि simultaneously इतरांनाही आवाहन करायला हवे. की बाबांनो आणि बायांनो ह्या मार्गानेच खरे सुख मिळेल. पैसा प्रसिद्धी जरी कितीही मिळाली तरी गैर मार्गाने असेल तर दुःखच आणणार. दुसऱ्याला त्रास दिला की आपल्याला पण होणारच. म्हणून मानवतेचा मार्ग धरूया. 🙏 ☦️☪️🕉️

महास्त्री व महापुरुष यांचे आदर्श

Image
महास्त्री महापुरुष यांचे आदर्श - मी नावाप्रमाणे प्रसाद म्हणजे काही गोष्टींसाठी साद घालणारा माणूस आहे. इतर आमच्या कुळातले लोक फाटक अडणावाप्रमाणे नाहीयेत; पण मी मात्र  अडणावाप्रमाणे फाटका माणूस आहे.😂 म्हणून मी अधिक चांगला माणूस बनायचे ठरवतो आणि त्यासाठी मला साहित्य, संगीत, धर्म, अध्यात्म, घरचे संस्कार टिकवणे आणि महापुरुष व महास्त्रियांचे जीवन चरित्र  या गोष्टी उपयोगी पडतात. मित्र मैत्रीणींनो; तुम्हाला जर असे मानवाचे आदर्श पाहून स्वतःमध्ये काही बदल करायचे असतील तर माझ्या पुढील विचारांवर 👉 पण एकदा नजर टाका. 🙏 एखादे चरित्र ऐतिहासिक असो की पुराणातील वा कुराणातील असो ; त्यातून काहीना काही मिळतेच. ते अंगी बाणण्याचा प्रयत्न करायचा. आणि लक्षात हे ठेवायचे की ती देखील माणसेच आहेत. त्यांच्या गोष्टी आपण माणुसकीच्या भूमिकेवर घासून बघायच्या. आपल्या व्यक्तिमत्वाला काय सूट होईल / पटेल ते पण बघायचं, त्यातलं एक एक घ्यायचं आणि पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करायचा. दत्तगुरूंनी तर 108 गुरू केले. तसे पदोपदी चांगले असेल ते वेचत जायचे. एक सोपे उदाहरण देतो : आता व्यसनांचे जे काही स्वरूप झालेय ते ...

मानवता सगळ्या जगात पसरावी.

Image
आपले इतर उपक्रम बंद असले तरी लेखन, वाचन आणि नेट वर प्रचार चालू आहे.  जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचार पोचवायचा. वाचणारानी मनावर घेतले तर नक्की थोडा फरक पडेल. मानवतेचे काम जसे सेवा कार्यात आहे तेवढेच मानवाच्या मन मस्तिष्क में अच्छे विचार प्रवृत्त करणे हे देखील आहेच. करण त्याने कृती बदलते. त्यातून स्वतःवर आणि आपल्या भोवताली होणारे परिणाम बदलतात. हिंदी इंग्रजी मराठी भाषा आणि जगभरातील fb pages / ग्रुप्स मध्ये टाकायचं काम मात्र चालू आहे. आपला सहभाग share चा झाला तरी खूप धन्यवाद आहेत. आपला वैद्य प्रसाद फाटक पुणे.we soread humanity through net. Requesting you to be part of it. फोन 9822697288

Humanity 23 - Every walk of life needs the base if humanity.

Image
Any walk of life you are in, any thought line you follow, any page or group you are a part; humanity is base for it. We as a human being to be a better human everyday is of utmost necessity. Success follows on itself. Purity is what the nature teaches us. We owe to it too. But we hardly follow it. Needless to say that's why we  spread it in all pages and groups across internet.