Posts

राम जी के गुण हमे और भी अच्छा इंसान बना देंगे

Image
तपस्वी वाल्मीकिजीने नारदजीसे पूछा -  ‘ मुने  इस समय इस संसारमें *गुणवान्, वीर्यवान्, धर्मज्ञ, उपकार माननेवाला, सत्यवक्ता और दृढ़प्रतिज्ञ कौन है?*  'सदाचारसे युक्त, समस्त प्राणियोंका हितसाधक, विद्वान्, सामर्थ्यशाली और एकमात्र प्रियदर्शन (सुन्दर) पुरुष कौन है? 'मनपर अधिकार रखनेवाला, क्रोधको जीतनेवाला, कान्तिमान् और किसीकी भी निन्दा नहीं करनेवाला कौन है? तथा संग्राममें कुपित होनेपर किससे देवता भी डरते हैं?  'महर्षे! मैं यह सुनना चाहता हूँ, इसके लिये मुझे बड़ी उत्सुकता है और आप ऐसे पुरुषको जाननेमें समर्थ हैं' । महर्षि वाल्मीकिके इस वचनको सुनकर तीनों लोकोंका ज्ञान रखनेवाले नारदजीने उन्हें सम्बोधित करके कहा, अच्छा सुनिये और फिर प्रसन्नतापूर्वक बोले -  'मुने! आपने जिन बहुत-से दुर्लभ गुणोंका वर्णन किया है, उनसे युक्त पुरुषको मैं विचार करके कहता हूँ, आप सुनें -  ' ऐसे गुणी तो इक्ष्वाकु वंशमें उत्पन्न हुए एक ऐसे पुरुष हैं, जो लोगोंमें *राम-नामसे* विख्यात हैं, वे ही मनको वशमें रखनेवाले, महाबलवान्, कान्तिमान्, धैर्यवान् और जितेन्द्रिय हैं । "वे बुद्धिमान्, ...

धर्म साहित्य आणि मानवता

Image
पुणे : '' सर्व धर्म एक असून सर्व धर्मांचा केंद्रबिंदू मानव आहे. मानव कल्याणासाठी शाश्वत साहित्याची गरज आहे. संस्कृतीमधील एकता मानवतेला पुण्यशील ठरावी, यासाठी साहित्यनिर्मिती होत असते. " इति डॉ. श्रीपालजी सबनीस. यात वक्त्याने 2 गोष्टी घेतल्या आहेत.  १. धर्म आणि २. साहित्य या दोन्हीतून मानवतेची जोपासना व्हावी यावर भर दिला आहे. मला वाटते की यासाठी कृती कार्यक्रम म्हणून सर्वप्रथम आपण जे धर्म मानणारे लोक आहोत, तसेच जे साहित्यिक किंवा वाचक आहेत; या आपण सर्वांनी आपल्या अंगी मानवतेचे गुण बाणायला हवेत. आणि simultaneously इतरांनाही आवाहन करायला हवे. की बाबांनो आणि बायांनो ह्या मार्गानेच खरे सुख मिळेल. पैसा प्रसिद्धी जरी कितीही मिळाली तरी गैर मार्गाने असेल तर दुःखच आणणार. दुसऱ्याला त्रास दिला की आपल्याला पण होणारच. म्हणून मानवतेचा मार्ग धरूया. 🙏 ☦️☪️🕉️

महास्त्री व महापुरुष यांचे आदर्श

Image
महास्त्री महापुरुष यांचे आदर्श - मी नावाप्रमाणे प्रसाद म्हणजे काही गोष्टींसाठी साद घालणारा माणूस आहे. इतर आमच्या कुळातले लोक फाटक अडणावाप्रमाणे नाहीयेत; पण मी मात्र  अडणावाप्रमाणे फाटका माणूस आहे.😂 म्हणून मी अधिक चांगला माणूस बनायचे ठरवतो आणि त्यासाठी मला साहित्य, संगीत, धर्म, अध्यात्म, घरचे संस्कार टिकवणे आणि महापुरुष व महास्त्रियांचे जीवन चरित्र  या गोष्टी उपयोगी पडतात. मित्र मैत्रीणींनो; तुम्हाला जर असे मानवाचे आदर्श पाहून स्वतःमध्ये काही बदल करायचे असतील तर माझ्या पुढील विचारांवर 👉 पण एकदा नजर टाका. 🙏 एखादे चरित्र ऐतिहासिक असो की पुराणातील वा कुराणातील असो ; त्यातून काहीना काही मिळतेच. ते अंगी बाणण्याचा प्रयत्न करायचा. आणि लक्षात हे ठेवायचे की ती देखील माणसेच आहेत. त्यांच्या गोष्टी आपण माणुसकीच्या भूमिकेवर घासून बघायच्या. आपल्या व्यक्तिमत्वाला काय सूट होईल / पटेल ते पण बघायचं, त्यातलं एक एक घ्यायचं आणि पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करायचा. दत्तगुरूंनी तर 108 गुरू केले. तसे पदोपदी चांगले असेल ते वेचत जायचे. एक सोपे उदाहरण देतो : आता व्यसनांचे जे काही स्वरूप झालेय ते ...

रामायण कथा की इतिहास ?

Image
रामायण इतिहास नव्हे कथा ? मध्यंतरी एका जिवलगाने अचानक संपर्क तोडला तेव्हा मला जी मायुसी आली तेव्हा माझी पक्की खात्री झाली की रामायण हे काव्य आहे. रामायण हे थोडी  बहुत कल्पना आहे, आणि त्यातून निर्माण झालेली कथा आहे. इतिहास न्हवे ? किंवा सत्यावर आधारित कादंबरी असते तसे आहे. एक छोटासा कथा लेखक म्हणून मला हे समजू शकते की लेखकाची स्वतःची व भोवतालची अनुभूती कथेतून व्यक्त होत असते. तसंच काहीसं इथे दिसतं आहे. राजा राम होऊन गेले असतील त्यांनी मोठा पराक्रम केला असेल. म्हणूनच शिवरायांवर जशा कादंबऱ्या झाल्या तसेच त्यांच्यावर रामायण लिहिणे झाले.  प्रभूंना जो शोक झाला ते प्रकरण वाचलं का ? स्वतः परब्रम्ह हे बायको हरवल्यावर इतकं दुःखी होईल ? उपनिषदे काय सांगतात; की मला जन्म नाही, मृत्यू नाही मग कसली चिंता आणि कसला शोक ?  प्रभूंचे हे human nature लेखकाने अनुभवाने + कल्पनेने रंगवले असल्याने असे वर्णन आले असणार. आणखी एक प्रश्न ? परब्रम्ह हे एकदा  सीतेला 14 वर्षांचा  शिक्षा नसताना आपणहून भोगलेल्या वनवासानंतर  अग्निदिव्य देखील केलेल्या माउलीला  केवळ धोब्याच्या बडबडीवरून पु...

मानवता सगळ्या जगात पसरावी.

Image
आपले इतर उपक्रम बंद असले तरी लेखन, वाचन आणि नेट वर प्रचार चालू आहे.  जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचार पोचवायचा. वाचणारानी मनावर घेतले तर नक्की थोडा फरक पडेल. मानवतेचे काम जसे सेवा कार्यात आहे तेवढेच मानवाच्या मन मस्तिष्क में अच्छे विचार प्रवृत्त करणे हे देखील आहेच. करण त्याने कृती बदलते. त्यातून स्वतःवर आणि आपल्या भोवताली होणारे परिणाम बदलतात. हिंदी इंग्रजी मराठी भाषा आणि जगभरातील fb pages / ग्रुप्स मध्ये टाकायचं काम मात्र चालू आहे. आपला सहभाग share चा झाला तरी खूप धन्यवाद आहेत. आपला वैद्य प्रसाद फाटक पुणे.we soread humanity through net. Requesting you to be part of it. फोन 9822697288

Humanity 23 - Every walk of life needs the base if humanity.

Image
Any walk of life you are in, any thought line you follow, any page or group you are a part; humanity is base for it. We as a human being to be a better human everyday is of utmost necessity. Success follows on itself. Purity is what the nature teaches us. We owe to it too. But we hardly follow it. Needless to say that's why we  spread it in all pages and groups across internet.

शिवरायांचा आदर्श. सर्वांचा विचार. humanity 8

Image
एकदा का साहित्य व संस्कृती चा विकास झाला की दुसऱ्या टप्प्याने स्वार्थ सोडून थोडासा तरी दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. त्यातूनच मानवी जाणीव बहरते आणि जीवनवेल देखील. आपण शिवरायांचा जयघोष करतो पण त्यांच्या सारखे सर्वांचे भले व्हावे म्हणून काही विचार करतो का ? महाराजांचे / बाजीरावांचे नुसते जयघोष करण्यासोबत त्यांचे अगदी कणभर तरी घ्यायला नको का ? ☺️🙏