Posts

Showing posts from April, 2023

what is humanity ?

Image
मानवता म्हणजे माणुसकी । मानवता म्हणजे सर्व जण सुखी व्हावेत यासाठी असणारी अव्याहत खटपट ।  मानवता म्हणजे दुसऱ्याचा विचार करायचा, कोणाला दु:ख द्यायचं नाही आणि कोणाचं शोषण करायचं नाही । मानवता म्हणजे स्त्री दलित गरीब कृष्ण वर्णीय यांना पीडा न देता उलट समान वागनुक देणे ।  मानवता म्हणजे समूह करून इतर जगाला आपल्या  आधिपत्याखाली आणून नाडायचे नाही ।  मानवतेचा विरोध असतो -  शोषक, भ्रष्टाचारी, रावण आणि दुर्योधन यांना ।। मानवता म्हणजे वेळ पडली तर योग्य न्याय व्यवस्थेने त्यांना शासन करणे । मानवता म्हणजे माझ्यातले दोष मी च आधी दूर करणे व अधिक चांगला माणूस बनणे साठी सतत प्रयत्न करणे आणि तर करत असताना इतरांना पण त्यासाठी जागृत करणे  मानवता म्हणजे सत्य,  प्रेम आणि करुणा बंधुभाव ।  ह्या मार्गांने गेले असता संपूर्ण जगातील मानवाचे भले होणार आहे. साहित्यातून ही माणुसकी अंगी बाणायाची आहे ह्याची विस्मरण व्हायला नको.  लेखक वाचकांनी हा धागा न सोडता ही खटपट चालू ठेवली तर साहित्य चळवळ प्रभावी होईल.

appeal for humanity. ethics et al you have to study on your own.

Image
We are here to appeal the world to adopt humanity for being better person.  We don't give detailed nareation of what are ethics what is right or wrong and what the justice is. But we definitely talk about what is humanity and why we should adopt it, what are the harms world is facing due to selfish inhuman nature. Scroll down to know that. And All the righteous things like ethics, justice etc. you can study from already written and spoken and tought things from  childhood. You just need to excavate and practice. Appeal by : By Dr. Prasad Phatak Pune.

50 shades triology.

Image
Though it's a *sexy bunch* of films. I like that 50 shades *triology* because. She is *incredible* And again - The story is about a *Bad guy.* His *psychoanalysis.* Her *unconditional* Love And his total *transformation.*....

मानवतेचा शंखनाद

Image
रोज पेपर ला गुन्ह्याच्या बातम्या येतात. पण असा विचार काही मनात येत नाही पण आज आला. कारण गुन्हा माझ्या जवळच्या मित्राच्याच छोट्याशा वस्तीवर झाल्याची बातमीआली. ते वाचून हे वाटलं - मित्राने आपल्या माणुसकीच्या पोस्ट्स【 मानवता शब्दामुळे आणि विषय बरेचदा आल्यामुळे बोअर वाटत असेल कदाचित 】 रूपी आपला माणुसकीचा शंखनाद जर त्याने वस्तीच्या गृप वर नेहेमी share केला असता तर कदाचित टळलं असतं हे सगळं... 😊 ❓ 🤔

incredible indian nature

Image
अथांग सागर अनंत आभाळ  देती एकमेका शुद्ध निळाईची खूण  विलोभनीय जरी हा कितीही सागर  न लगे त्यासी अंतरीक्षाचा ठाव ।

मन स्वस्थ राहावे म्हणून काय करायचे ?

Image
मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व ची ची - हे समर्थांनी सांगून ठेवलं आहे. पण काय काय करायचं यावर ?         तर असं आहे की धर्म हा सांगायला फार सोपा पण जगायला फार अवघड असतो. तुम्ही कुणाला सांगा किंवा नका सांगू पण आचरण मात्र जरूर करा असे साधू संत सांगतात. मी माझ्या पहिल्या आणि कधीच प्रकाशित  न झालेल्या  कथेला नाव दिले होते ' आकाश माती '  प्रकृतीचा व आत्म्याचा एक अंतस्थ संघर्ष जो माझ्या आत सतत चालू असतो. तो तुम्हा प्रत्येकाच्या आत ही असतोच. मनाला सारे काही हवे असते जे त्याला किंवा  त्याच्या मालकाला म्हणजे आपल्याला त्रासदायक असू शकते.  उदाहरण द्यायचे तर  प्रमेही [ diabetecic ] व्यक्तीला गुलाब जामून ! त्याचे मन म्हणते आणा येऊ द्या. एक / दोन खाऊन काय बिघडणार आहे ? आणि सत्य असते की थांबा नका खाऊ. यात जिव्हा जिंकली की विनाश आणि आत्मा सत्य जिंकले की लाभ असतो. म्हणून ही आकर्षणे म्हणजेच विषय कंट्रोल करायला हवेत. धर्म हा हे सत्य सांगतो त्यामुळे तो कडु पण वाटतो पटला तरी आवडत नाही. म्हणुन तर मनाच्या श्लोकातून स्वामीजींनी युक्ती सांगितली की मनाला एखाद्या लहानग्या बालकाप्रमाणे कध

धर्मानुसार जनसंख्या और इतिहास से बोध.

Image
धर्मश: जनसंख्या जानना और इतिहास जानना जरूरी है क्योंकि आज भी धर्मोंके बीच संघर्ष जारी है । और आगे चलकर मानवी विश्व को खतरा बन सकता है । इसलिए बोल रहा हूं । आज के तारीख में क्रिश्चन सबसे ज्यादा है फिर मुस्लिम्स. क्या रहा इतिहास ? कैसे बढी एक एक धर्म की जनसंख्या ? अब क्या करना चाहिये ?  किसी हालात में धर्मयुद्ध ना हो । यदि प्राथमिकता को बदलें तो रहेंगे सुख से । पूरा विश्व तुम्हारे धर्म के अंदर नही आ सकता । उलटा unaffiliated, atheist नास्तिक लोगोंकी संख्या बढ रही है । सच्चे धर्म किं स्थापणा करनेका मार्ग बता रहा हूँ ! https://youtu.be/Uft_OkVf0I4

जी सोच लो जरा क्यूं स्वीकारना है मानवता ?

Image
Why should we all adopt humanity ? Short but sweet answer is : It can bring prosperity and happiness to all.

Being a good person. Humanity is nothing but good behavior.

Image
*We aRe all Humans. *Though we are different in many things. *Like country, religion, thoughts, cast, ethnicity, groups etc. *All of Us should adopt Humanity.  *If you are Indian and muslim, Rusian and communist, Christian by birth but atheist, American and capitalist, RSS man and hinduist. Male or female or lgbt.... Etc Etc. You need to be Humanist. *That's necessary for all of us. *What is that ? *It is simple ! **It is To become a better Human being; that's all.**  *Be generous, truthfull and do good in life.  *You have to manage it yourself; we just appeal and give some tips that's all. *हम सब मानव मानवी है । *हम बहुत अलग अलग है । *जैसे देश, धर्म, विचारधारा, जाती, रंग, लिंग आदि । *आप जो भी है; आपको मानवता को अपनाना ही है । *चाहे आप कुछ भी हो भारतीय और मुसलमान, ब्रिटिश और अधर्मी, रशियन और कम्युनिस्ट, अमेरिकन और कैपिटलिस्ट, हिंदुत्ववादी संघवाले, स्त्री या पुरुष या lgbt...इत्यादी इत्यादि. मानव तो होना ही चाहिए । *क्या है वह और कैसे होंगे ? *बस एक और ज्यादा इंसान बनाना. सच्

my clinic is ray of hope for herpes shingles hsv

Image
आपले क्लिनिक आहे आशेचा किरण hereps पेशंट साठी. केशव आयुर्वेद क्लिनिक herpes पेशंट्स के लिये ray of hope है । नागीन और हर्पीस herpes की ट्रीटमेंट 10 साल से ज्यादा काल के लिए कर रहा हूँ । 1000 से ज्यादा केस हो गए । जो लोग ठीक हुए वे उनके दोस्त और दुसरे रिश्तेदारों को बोलकर भेज रहे है । जितना धन्यवाद करू कम है । 🙏🌹 #ayurveda #healthcare #lifestyle #healthy #Medicines #herbal #ayurvedic #fitness #healthtips #basics #lecture #reels

trust ayurveda. reap benefits of it.stay fit. आयुर्वेद मे करो विश्वास

Image
#ayurveda #healthcare #lifestyle #healthy #Medicines #herbal #ayurvedic #fitness #healthtips #basics #lecture

इस्लाम हा खरा शांतीचा धर्म ठरावा.

Image
मी मानवता मानतो. पण ती आंधळी नसावी.  नीट सगळा अभ्यास केल्यावर हे लक्षात येतं की कुराण मधील नको त्या गोष्टी follow केल्याने इस्लाम प्रचंड पसरला; पण त्यातून शांतता हा इस्लाम चा अर्थच हरवला.  1000 साली भारतात नावाला देखील नसणारा धर्म 2000 साली किती वाढला ते आकडे बघता आणि किती क्रौर्य झाले याचा विचार करता ते अमानवी होते. ते सगळे बंद झाले पाहिजे. माणुसकी वाढली पाहिजे. मग सौहार्द येईल. बदला मंडळी; तसे झाले तरच सत्य न्याय नीती चा इस्लाम सिद्ध होईल.