Posts

Showing posts from February, 2024

Indian Democracy facts. भारतीय लोकशाही चे वास्तव आणि उपाय

भारतीय लोकशाही ची सध्याची अवस्था : आज आपल्या लोकशाही ची अवस्था अतिशय बिकट आहे. म्हणजे असं की ती काही अगदी पाकिस्तान सारख्या अवस्था झालेली नाहीये हे नक्की. त्यांच्यापेक्षा नक्कीच बरे आहे; परंतु लोकशाही ज्या पद्धतीची हवी त्या पद्धतीची ही नाही. आपण जरी कितीही स्वतःची पाठ थोपटून घेतली तरीही लोकशाही आदर्श लोकशाही नक्कीच नाही हे सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या लोकशाहीमध्ये 52 सालापासून ज्या प्रकारच्या घटना घडल्या त्याच या सगळ्याच्या मुळाशी आहेत. जर आपण काही पाश्चात्य उदाहरणे घेतली- उदाहरणार्थ इंग्लंड तर त्या ठिकाणी एकदा हुजूर पक्ष आणि एकदा मजूर पक्ष अशा प्रकारचं शासन बदलत असतं. अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक यांच्यामध्ये शासन बदलत असतं. अशाच प्रकारे तुम्हाला आणखीनही काही पाश्चात्य देशात दिसेल. त्याच्या मागे त्यांचे तपश्चर्य आहे. आपल्याकडे तपश्चर्या करण्याऐवजी स्वातंत्र्यलढ्यात कार्य केल्याबद्दल जे काही एडवांटेज मिळालं त्याचा दुरुपयोग करून ती सत्ता कायम आपल्या हातात ठेवण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या गेल्या. काही उदाहरणे देतो :  मी स्वतः 45 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि म

अति तेथे माती.

Image
हिंदूंवर हजार वर्षात अन्याय, अत्याचार व जबरदस्तीने धर्मांतर झाले. त्यामुळे हिंदू धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न हे योग्यच आहेत व ते यशस्वी होताना ही दिसत आहेत. त्यासाठी सामाजिक, धार्मिक व राजकीय काम केले गेले. आता या यशानंतर गरजेचे आहे ते म्हणजे ' अतिरेक ' होऊ न देणे. यशाच्या आनंदात असे ' अति ' होऊ लागले आहे असे दिसत आहे. भल्या भल्यांची ' अति तेथे माती ' ही म्हण कशी सार्थ झाली हे लक्षात घेता ' अति सर्वत्र वर्जयेत ' हे सुभाषित जगणे गरजेचे आहे. आता हे ' अति म्हणजे किती ? ' हे मी माझ्या 60 पैकी 45 वर्षांच्या सामाजिक कार्यातील व इतिहासाच्या अभ्यासातून अंदाज केला आहे.  मी चुकत असेल तर सोडून द्या पण मुद्दा तर लक्षात ठेवा. पुढे उपयोगाला येईल.  अति करणारे आणि जातीत फूट पाडणारे दोन्ही वेगळे वेगळे लोक आहेत. प्रत्येकाने मानवता सर्वात प्रधान स्थानी ठेवली की गोष्टी बदलतील.  आणि एक असे आहे की हिंदू धर्म टिकून राहण्यासाठी 4 गोष्टी अजूनही लागणार आहेत. कारण काही लोकांची बाबर वृत्ती अजूनही संपलेली नाही. कालचे ओवैसी चे संसदेतील भाषण बाबरी झिंदाबाद ने सुरू झाले. हिमाचल म

Humanity is religion but differently.

Image
Humanity is a religion in a different way. All religions have become ponds. Many want to expand by using wrong methods. Many want to overpower and suppress others. And every religion wants to win the world.  But Humanity is such a religion which is in our minds and brains, our faith in good and trying hard to be that good in real life. It is a behavior.   No boundries, no strugles, no fights with anyone but just changing ourselves from within.

Humanity ? Dalit दलित बांधव अत्याचार का सच ।

Image
ये सच है कि दलितों के साथ अन्याय हुआ. कुछ स्थानों पर अत्याचार भी हुआ। उन्हें अछूत माना जाता था. वैसा ही कुछ हद तक आज भी हो रहा है. यह सब रुकना होगा । इस बात को ध्यान में रखते हुए की उच्च जाति के कई लोगोनें विचारों और कार्यों को बदल दिया है इसलीये दलितों ने भी नफरत छोड के भाईचारे को बढावा देना चाहिए। लगातार पूर्वप्रभावी क्रोध को त्याग देना चाहिए।

Humanity - Why should all of us adopt Humanity

Image
Any person or a religion or a country or a political party; when they force their selves on others that causes a big Dent to Humanity All crisis across the world is all related with this denting others ,exploiting others, to much selfishness, trying to over power others. This wrong maybe individual or group of people. That's why we all should come together and decide to stop all these things. Change the wrongs and adopt Humanity. Humanity of few people isnot usefull. If we all adopt it will help all. That will bring us a new world peace and prosperity. Humanity Awakening Forum. J oin now